शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

अंत्यविधीला जागा मिळेना अन् जयताळा घाटाकडे कुणी फिरकेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:06 IST

- जयताळा घाट कार्यान्वित करण्याची ‘दीपस्तंभ’ची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमण काळात दहन घाटांवर मृतदेहांना जागा ...

- जयताळा घाट कार्यान्वित करण्याची ‘दीपस्तंभ’ची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संक्रमण काळात दहन घाटांवर मृतदेहांना जागा मिळत नाही किंवा वेटिंग लिस्ट लागली आहे. सर्वच घाटांवर मिळेत त्या जागेवर अंत्यविधी केले जात आहे. शहरातील घाटांची ही स्थिती असताना शहरातच असणाऱ्या जयताळा घाटावर मात्र कुणीच फिरकत नाही. अर्थात या घाटावर अंत्यविधी केले जात नसल्याचे दिसून येते. प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे हा घाट ओस पडला असून, दीपस्तंभ संस्थेने विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्यांची भेट घेत हा घाट कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे.

दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात येणारा जयताळा दहनघाट लाकडाअभावी ओस पडला आहे. दीपस्तंभ संस्थेच्या वतीने नंदू मानकर यांनी यावेळी विरोधी पक्षनेत्यांना निवेदन दिले. सोबतच लक्ष्मीनगर झोन सभापती यांनाही निवेदन देण्यात आले. याप्रसंगी राजेंद्र चौरागडे, विनोदकुमार भेले, नितीन ढंगारे, मंगेश ईरपाची, राजेंद्र केवटे, प्रशांत कळसे, तरुण धारवैया, वागेश वर्मा, रिखिराम विजयवार, वर्षा मानकर, अमोल तेलपांडे, धर्मेंद्र नारनवरे, गजानन मुंजे, धम्मदीप नगराळे, विनोद महाजन, रोशन शर्मा, सूरज मिश्रा, ज्योती नाकतोडे, संगीता पानसे, रंजना खाडे उपस्थित होते़.

............