शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
3
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
4
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
5
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
6
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
7
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
8
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
9
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
10
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
11
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
12
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
13
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
14
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
15
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
16
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
17
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
18
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
19
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
20
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी

कारवाईची गरज नाही, अपेक्षित सुधारणा करू

By admin | Updated: June 2, 2017 02:32 IST

जिल्हा परिषदेच्या लेटलतीफ कारभाराची पोलखोल जनमंच या सामाजिक संस्थेने बुधवारी केली होती. जनमंचचे

सीईओ कादंबरी बलकवडे यांचे ‘जनमंच’च्या पदाधिकाऱ्यांना आश्वासनलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या लेटलतीफ कारभाराची पोलखोल जनमंच या सामाजिक संस्थेने बुधवारी केली होती. जनमंचचे पदाधिकारी सकाळी जिल्हा परिषदेत पोहोचले तेव्हा विविध विभागात कर्मचारी पोहोचलेच नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच विविध विभागाचे प्रमुखसुद्धा कार्यालयीन वेळेत आपल्या कार्यालयात उपस्थित नव्हते. यासंदर्भात जि.प.च्या सीईओ डॉ. कादंबरी बलकवडे यांना विचारणा केली असता त्या म्हणाल्या की, जनमंचचे पदाधिकारी ज्या वेळेत जिल्हा परिषदेत पोहोचले, त्यावेळी जिल्हा परिषदेच्या आबासाहेब खेडकर सभागृहात अहल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे बहुतांश कर्मचारी त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचे रेकॉर्ड मी विभागप्रमुखांकडून मागवून घेतले आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेला भेटी देऊन काही सूचना केल्या आहेत. त्यात आम्ही नक्कीच सुधारणा करू. बायोमेट्रिक प्रणाली लवकरच सर्व विभागात लावण्यात येईल. परंतु कर्मचाऱ्यांवर कारवाईची गरज वाटत नाही. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यापासून ते सर्व विभागप्रमुख आपापल्या कक्षात उपस्थित नव्हते, यावर त्यांनी आक्षेप घेतला. तीन विभागप्रमुख अधिकृतरीत्या सुटीवर आहेत तर दोन विभागप्रमुख कामानिमित्त मुंबईला गेले होते. मी सुद्धा मुंबईला होते. काही विभागप्रमुख कार्यक्रमात असतील. आम्ही स्वत:च कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयीन वेळात उपस्थित राहावे, यासाठी दक्ष आहोत.