शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

नझुल भूखंडधारकांना मालकी हक्क देणार

By admin | Updated: August 14, 2014 01:20 IST

नझुल लीज नूतनीकरण, तसेच लीज रेंट कमी करावा, यासंदर्भात राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला असून, अद्यापही राज्य सरकारने कोणतेही सकारात्मक पाऊल उचलले नाही. राज्य सरकार

देवेंद्र फडणवीस : नागरीकांशी संवादनागपूर : नझुल लीज नूतनीकरण, तसेच लीज रेंट कमी करावा, यासंदर्भात राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला असून, अद्यापही राज्य सरकारने कोणतेही सकारात्मक पाऊल उचलले नाही. राज्य सरकार नझुल भूखंडधारक नागरिकांची दीशाभूल करीत असल्याचा आरोप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केला. अहिल्यादेवी मंदिरात नझुल भूखंडधाराकांशी संवाद साधताना ते बोलत होते. महायुतीचे सरकार निवडून आल्यास नागपूर शहरातील नझुल भूखंडधारकांना मालकी हक्क मिळवून देणार, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. सरकारच्या वेळकाढू धोरणामुळेच नागपूर तसेच विदर्भातील नझुल भूखंडधारक नागरिकांच्या लीजचे नूतनीकरण अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, नागरिक त्रस्त आहेत. यावर राज्य शासन ढिम्म असून, नझुल विभागात अप्रत्यक्षरीत्या बोकाळलेल्या भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालीत आहे. लीज भाड्यात झालेली वाढ अन्यायकारक असून, त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. रेडी रेकनरचे ०.२० टक्के लीज भाडे असून हे अन्यायकारक आहे. लीज भाडे महापालिका आकारत असलेल्या मालमत्ता करापेक्षा जास्त असू नये, असे फडणवीस म्हणाले. महायुतीचे सरकार आल्यास ‘फेअर लीज रेंट’ करू व नझुलधारकांचे भूखंड मुक्त करून मालकी हक्क त्यांना देऊ, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावर नगरसेवक संदीप जोशी, नगरसेविका सफलता आंबटकर, स्वानंद सोनी उपस्थित होते. तर कार्यक्रमाला प्रफुल्ल रैच, मंदार चितळे, जयराम तेलंग, अविनाश शेगावकर, मकरंद पांढरीपांडे, संजय देशपांडे, देवेंद्र पारिख, लखन येरावार, सतीश खंबाटा, जयंत विध्वंस, अशोक नागपूरकर, मुकेश गुप्ता, अनुपकुमार जैन, सत्यप्रकाश जैस्वाल व शहरातील नझुल भूखंडधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)