शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

आसाममधील हिंसाचाराविराेधात मुस्लीम विद्यार्थ्यांची धरणे ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:09 IST

आसामच्या दारंग जिल्ह्यात हिंसक कारवाईमध्ये दाेन मुस्लिमांची हत्या करण्यात आली, तर एका मृत व्यक्तीच्या शरीराची विटंबना करण्यात आली. फॅसिस्ट ...

आसामच्या दारंग जिल्ह्यात हिंसक कारवाईमध्ये दाेन मुस्लिमांची हत्या करण्यात आली, तर एका मृत व्यक्तीच्या शरीराची विटंबना करण्यात आली. फॅसिस्ट राज्यात कुठले तरी कारण पुढे करून मुस्लिमांना लक्ष्य केले जात असल्याची टीका एसआयओचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहम्मद सलमान अहमद यांनी केली. आसाममध्ये सत्ताबदल झाल्यापासून अल्पसंख्यांक समाजाला बेदखल करण्यास सुरुवात झाली आहे. दारंग जिल्ह्यात काढण्यात आलेल्या ९०० कुटुंबांना तातडीने अन्न, निवारा आणि कायदेशीर साहाय्याची गरज आहे. त्याऐवजी दहशत पसरविली जात आहे. दोन ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले. अशा क्रूर हल्ल्यात सहभागी असलेल्या पाेलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करून राज्य सरकारने लोकांना न्याय मिळेल याची खात्री करावी, अशी मागणी एसआयओने केली. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक काेटी, तर गंभीर जखमी झालेल्यांना ५० लाख रुपये भरपाई द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.