शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
3
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
4
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
5
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
6
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
7
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
8
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
9
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
10
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
11
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
12
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
13
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
14
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
15
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
16
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
17
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
18
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
19
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
20
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

बंधारा केला कमी उंचीचा त्यातही काम निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:08 IST

मौदा : धानला परिसरातून पेंच कालवा गेला आहे. गतवर्षी रेवराल-खरबी पेंच कालव्यातील लहान मायनरच्या फुटलेल्या बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात ...

मौदा : धानला परिसरातून पेंच कालवा गेला आहे. गतवर्षी रेवराल-खरबी पेंच कालव्यातील लहान मायनरच्या फुटलेल्या बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. या बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. यासोबतच बंधाऱ्याची उंची कमी असून, याचा फटका स्थानिक शेतकऱ्यांना बसणार आहे.

संबंधित अधिकाऱ्यांनी बंधाऱ्याच्या कामाची पाहणी करून उंची वाढवावी, अशी मागणी येथील शेतकरी गुंडेराव पत्रे यांनी केली आहे. गतवर्षी या कालव्यातील एक बंधारा फुटला होता. कालव्यात सोडलेले पाणी हे थेट बंधाऱ्यात न थांबता सरळ निघून जात असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. यानंतरही याची दुरुस्ती करण्यात आली. बंधाऱ्याचे बांधकाम कमी उंचीचे झाल्याने पेंच धरणातील पाणी कालव्यात सोडण्यात आल्याने ते बंधाऱ्यात न थांबता सरळ निघून जाते. याचा सिंचनाला फटका बसतो.