शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
2
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
3
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
4
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
5
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
6
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
7
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
8
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
9
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
10
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
11
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
12
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
13
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
14
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
15
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
16
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
17
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
18
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
19
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
20
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल

शांतिनगर बाजारामुळे स्थानिक नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:09 IST

नागपूर : शांतिनगर काॅलनी येथील बाजार हटविण्यावरून महापालिकेने न्यायालयाची अवमानना केली आहे. मनपाने हा बाजार हटविण्यासाठी उच्च न्यायालयात शब्द ...

नागपूर : शांतिनगर काॅलनी येथील बाजार हटविण्यावरून महापालिकेने न्यायालयाची अवमानना केली आहे. मनपाने हा बाजार हटविण्यासाठी उच्च न्यायालयात शब्द दिला हाेता. मात्र, अनेक दिवस लाेटूनही महापालिकेने या अनधिकृत बाजारावर कारवाई केली नसल्याचे नागरिक सांगत आहेत.

या आठवडी बाजारामुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागताे. वाहतुकीचा खाेळंबा हाेताे. वेंडर्सची मुजाेरी नागरिकांना सहन करावी लागते आणि भाजीपाल्याच्या कचऱ्यामुळे दुसऱ्या दिवशी दुर्गंधीचा सामना करावा लागताे. काेराेना महामारीच्या काळात नियमांचा फज्जा उडत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागताे. २०१८ पासून स्थानिक नागरिकांनी मनपा प्रशासन, अतिक्रमण विभाग आणि स्थानिक नगरसेवकांना बाजार हटविण्यासाठी निवेदन सादर केले, पण उपयाेग झाला नाही. यानंतर, स्थानिक नागरिक शालिकराम बाेरकर यांनी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात धाव घेतली हाेती. २०१८ मध्ये ही याचिका दाखल करण्यात आली हाेती. या याचिकेच्या सुनावनीदरम्यान न्या.सुनील शुक्रे व न्या.राेहित देव यांच्या खंडपीठासमाेर महापालिकेने शांतिनगर काॅलनीतील बाजार हटविण्याचा शब्द दिला हाेता. मात्र, दाेन वर्षे लाेटूनही महापालिकेने कुठलीही कारवाई केली नाही. प्रवर्तन विभागानेही अतिक्रमण हटविण्यासाठी पावले उचलली नाहीत. यावरून महापालिकेच्या दुर्लक्षितपणाचा नागरिकांना त्रास हाेत असून, ही न्यायालयाचीच अवमानना असल्याचा आराेप शालिकराम बाेरकर यांनी केला.