शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

शांतिनगर बाजारामुळे स्थानिक नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:09 IST

नागपूर : शांतिनगर काॅलनी येथील बाजार हटविण्यावरून महापालिकेने न्यायालयाची अवमानना केली आहे. मनपाने हा बाजार हटविण्यासाठी उच्च न्यायालयात शब्द ...

नागपूर : शांतिनगर काॅलनी येथील बाजार हटविण्यावरून महापालिकेने न्यायालयाची अवमानना केली आहे. मनपाने हा बाजार हटविण्यासाठी उच्च न्यायालयात शब्द दिला हाेता. मात्र, अनेक दिवस लाेटूनही महापालिकेने या अनधिकृत बाजारावर कारवाई केली नसल्याचे नागरिक सांगत आहेत.

या आठवडी बाजारामुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागताे. वाहतुकीचा खाेळंबा हाेताे. वेंडर्सची मुजाेरी नागरिकांना सहन करावी लागते आणि भाजीपाल्याच्या कचऱ्यामुळे दुसऱ्या दिवशी दुर्गंधीचा सामना करावा लागताे. काेराेना महामारीच्या काळात नियमांचा फज्जा उडत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागताे. २०१८ पासून स्थानिक नागरिकांनी मनपा प्रशासन, अतिक्रमण विभाग आणि स्थानिक नगरसेवकांना बाजार हटविण्यासाठी निवेदन सादर केले, पण उपयाेग झाला नाही. यानंतर, स्थानिक नागरिक शालिकराम बाेरकर यांनी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात धाव घेतली हाेती. २०१८ मध्ये ही याचिका दाखल करण्यात आली हाेती. या याचिकेच्या सुनावनीदरम्यान न्या.सुनील शुक्रे व न्या.राेहित देव यांच्या खंडपीठासमाेर महापालिकेने शांतिनगर काॅलनीतील बाजार हटविण्याचा शब्द दिला हाेता. मात्र, दाेन वर्षे लाेटूनही महापालिकेने कुठलीही कारवाई केली नाही. प्रवर्तन विभागानेही अतिक्रमण हटविण्यासाठी पावले उचलली नाहीत. यावरून महापालिकेच्या दुर्लक्षितपणाचा नागरिकांना त्रास हाेत असून, ही न्यायालयाचीच अवमानना असल्याचा आराेप शालिकराम बाेरकर यांनी केला.