शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
2
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
3
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
4
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
5
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
6
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
7
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
8
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
9
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  
10
Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
11
Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले
12
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
13
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुचरित्र सप्ताह करायचा आहे? पारायण कसे करावे? पाहा, नियम व पद्धती
14
धक्कादायक! रिक्षावाल्याला थांबवलं, पैसे घेऊन येतो म्हणाला अन्...; गोरेगावमध्ये तरुणाने संपवले स्वतःचे आयुष्य
15
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
16
'या' अभिनेत्याने घेतली निलेश साबळेंची जागा, 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार
17
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
18
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
19
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
20
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!

आयुष्य सुंदर आहे : अपयश आल्यास नव्याने सुरुवात करा

By admin | Updated: June 2, 2014 02:21 IST

मित्रांनो, आज बारावीचा निकाल. लोक म्हणतात की आयुष्याच्या वळणावरची एक अतिशय ...

नागपूर : मित्रांनो, आज बारावीचा निकाल. लोक म्हणतात की आयुष्याच्या वळणावरची एक अतिशय महत्त्वाची ही परीक्षा आहे. आजकाल परीक्षा म्हणजे एक प्रकारची शर्यत झाली आहे. गुणांच्या शर्यतीत कुठे ढेपाळले किंवा अपयशाचा धक्का लागला तर मन सैरभैर होण्याची भीती असते. त्यातूनच जर हा धक्का सहन करू शकले नाही किंवा सभोवतालच्या परिस्थितीतून तणाव वाढला तर काही मंडळी आपले आयुष्य संपवायला निघतात.

मात्र विचार करा की ज्या व्यक्तीमध्ये स्वत:चा अनमोल असा जीव देण्याची हिंमत असू शकते, त्याने ती हिंमत जर जगण्याच्या व कामाच्या बाबतीत दाखवली तर तो कुठच्या कुठे निघून जाऊ शकतो. केवळ एका परीक्षेतील अपयश तुमच्यातील कर्तृत्वाला तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही आणि लक्षात ठेवा की स्पर्धेत दुसरा हारतो म्हणूनच पहिला जिंकतो. तर विद्यार्थ्यांंंनो आजच्या परीक्षेत अपयश आले तरी स्वत:वरील विश्‍वास सोडू नका .

आयुष्य अनमोल आहे

विद्यार्थ्यांंंनो तुमचा जीव हा सर्वांंंसाठीच फार अनमोल आहे. आजपर्यंंंत असे अनेक महान पुरुष झालेत ज्यांना अभ्यासात तर अपयश आले होते, मात्र आपल्या कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी जगाला नवीन मार्ग दाखविला. जर मनात आत्महत्येचा विचार आला तर आपल्या आई-वडिलांचा विचार करा. आत्महत्या करणे हे कुठल्याही समस्येचे उत्तर असू शकत नाही. ते पळपुट्यांचे काम आहे. तुम्ही अपयशाच्या राखेतून उठून फिनिक्स पक्ष्यासारखी उंच भरारी घ्या. (प्रतिनिधी)