शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

आश्रमशाळेतील लिंबू, मिरची गावकऱ्यांनी काढले

By admin | Updated: December 26, 2014 00:56 IST

तालुक्यातील पंदेवाही येथील विनोबा भावे आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर भूतबाधा रोखण्यासाठी शाळेच्या प्रवेशद्वारासह प्रत्येक खोलीत लावण्यात आलेले लिंबू, मिरची गुरूवारी

घेतली बैठक : समस्यांचा वाचला पाढाएटापल्ली (गडचिरोली) : तालुक्यातील पंदेवाही येथील विनोबा भावे आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर भूतबाधा रोखण्यासाठी शाळेच्या प्रवेशद्वारासह प्रत्येक खोलीत लावण्यात आलेले लिंबू, मिरची गुरूवारी ग्रामस्थांच्या उपस्थितीत काढून टाकण्यात आले. २५ डिसेंबरच्या ‘लोकमत’मध्ये या संदर्भातील वृत्त झळकताच प्रशासनाने गंभीर दखल घेतली. शाळेचे मुख्याध्यापक एस. डब्ल्यू. खेडेकर यांनी शाळेत ग्रामस्थांची बैठक आयोजित केली. अंधश्रध्देच्या या घृणास्पद प्रकाराबाबत यावेळी गंभीर चर्चा करण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थ, मुख्याध्यापक व शिक्षकांनी पुढाकार घेऊन सर्व लिंबू-मिरची काढून टाकले. या बैठकीला ग्राम शिक्षण समितीचे अध्यक्ष भारत चौधरी, उपाध्यक्ष बाजीराव आत्राम, गुरूपल्ली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सुनीता तलांडे, पंदेवाही येथील शत्रू गावडे, कटिया गावडे, मालू गावडे, गिल्ला आत्राम, जगन्नाथ मडावी, अनिल कोसवे, संजय दंडीकवार, रमा अलोणे आदी उपस्थित होते. हा प्रकार अंधश्रध्देपोटी नव्हे तर ग्रामदेवता माऊली यांच्यावर श्रध्दा ठेवून करण्यात आला, असे यावेळी अध्यक्ष भारत राऊत यांनी सांगितले. मुख्याध्यापक खेडेकर यांनी झालेली चूक मान्य केली. गावकऱ्यांनी यावेळी शाळेच्या विविध समस्या विशद केल्या. (तालुका प्रतिनिधी)