शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
4
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
5
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
6
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
7
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
8
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
9
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
10
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
11
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
12
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
13
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
14
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
15
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
16
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
17
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
18
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
19
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
20
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”

खरीप पिकाला मिळाले जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:13 IST

रामटेक-नरखेड : दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. गत तीन आठवड्यापासून जिल्ह्यातील बहुतांश ...

रामटेक-नरखेड : दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. गत तीन आठवड्यापासून जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यातून पाऊस बेपत्ता झाला होता. यासोबतच सोयाबीनसह विविध पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली होती. सोमवारी सायंकाळी व मंगळवारी दिवसभर जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. पावसामुळे कुठे नुकसानीची तक्रार नसली तरी दुपारी झालेल्या विजामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण होते. रामटेक तालुक्यात धानाचे पीक हे प्रमुख पीक आहे. १०० टक्के राेवणी आटाेपल्या. पण १८ दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला हाेता. पण मंगळवारी आलेल्या पावसाने हे संकट दूर झाले आहे. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात जाेरदार पाऊस पडताे. त्यामुळे धानाचे पीक जाेमाने वाढते. राेग येत नाही. पण यंदा ऑगस्ट काेरडा जाताे की काय, असे वाटत हाेते. बांध्यांमध्ये भेगा पडल्या हाेत्या. धान पिवळे पडायला लागले हाेते. पण मंगळवारी झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्याच्या चिंता दूर झाल्या. रामटेक तालुक्यात आतापर्यंत ५१४ मि.मी. पाऊस झाला आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. अजूनही नाल्याला पूर आलेला नाही, तरी पिकासाठी आवश्यक तेवढा पाऊस झाला आहे. तालुक्यात २०,००० हेक्टरवर धानाचे पीक घेतले जाते. त्यामुळे या पिकाला जीवनदान मिळाले आहे. कुही तालुक्यात धान, सोयाबीन, मिरची, तूर आणि कापसाचा पेरा आहे. मंगळवारच्या पावसाने येथील शेतकरी सुखावला आहे.