शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

कर्मठ लोकांनीच नागपूरचा गौरव वाढविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सामाजिक जीवनातील तटस्थवृत्ती आणि विचारांवरील कर्मठ लोकांमुळेच नागपूरचा गौरव देशात वाढला असल्याची भावना माजी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सामाजिक जीवनातील तटस्थवृत्ती आणि विचारांवरील कर्मठ लोकांमुळेच नागपूरचा गौरव देशात वाढला असल्याची भावना माजी खा. गेव्ह आवारी यांनी व्यक्त केली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नागपूर विभागीय केंद्रातर्फे सोमवारी सिव्हिल लाईन्स येथील प्रेस क्लबमध्ये ज्येष्ठ संपादक व हिंदुत्वाचे भाष्यकार बाबूराव उपाख्य मा.गो. वैद्य आणि विंग कमांडर अशोक मोटे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी आवारी आपल्या भावना व्यक्त करीत होते.

संघाचे सर्वच मोठे नेते महात्मा गांधींचे अनुयायी होते आणि आजही त्यांच्या विचारांचे अनुसरण करतात. हिंदुस्तानात राहतो म्हणून आपण सर्व हिंदू आहोत, हे खरेच आहे. मात्र, भारतीयत्वाचा विचार करणे अपेक्षित आहे. मा.गो. हे त्याच धाटणीतील होते, असे आवारी यावेळी म्हणाले. अशोक मोटे हेही प्रखरवृत्तीचे होते. मा.गो. जसे विचारांनी उड्डाण भरायचे तसेच मोटे सैनिकी स्पिरिटने उड्डाण भरायचे, असे ते म्हणाले. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे गिरीश गांधी होते. यावेळी ज्येष्ठ संपादक ल. त्र्यं. जोशी, मेघनाद बोधनकर, श्रीपाद अपराजित, देवेंद्र गावंडे, प्रदीप मैत्र यांनीही आपल्या भावना व्यक्त करीत दोघांनाही आदरांजली वाहिली. संचालन ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख यांनी केले.

..........