शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

जनतेच्या हिताची चिंता असेल तर काँग्रेसने सरकारबाहेर पडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : थकीत वीज बिल भरले नाही तर जोडणी कापण्यात येईल, असा इशारा महावितरणकडून देण्यात येत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : थकीत वीज बिल भरले नाही तर जोडणी कापण्यात येईल, असा इशारा महावितरणकडून देण्यात येत आहे. ‘लॉकडाऊन’च्या कालावधीतील वीज बिलात सवलत देणार अशा वारंवार घोषणा करून सरकारमधील मंत्र्यांनीच जनतेच्या अपेक्षा वाढविल्या. आता वीज कापण्याचा इशारा देऊन कोट्यवधी जनतेच्या अपेक्षांवरच प्रहार केला आहे. काँग्रेस पक्षाला जनतेच्या हिताची चिंता असेल, तर त्यांनी तात्काळ सरकारबाहेर पडावे, असे प्रतिपादन भाजपचे आ. कृष्णा खोपडे यांनी केले.

सरकारने वारंवार सवलतीचे आश्वासन जनतेला दिल्यामुळेच वीज ग्राहकांनी आजपर्यंत बिलाचा भरणा केलेला नाही आणि त्यामुळेच वीज बिल थकबाकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. शासनाने एस.टी. महामंडळाला मदत केली होती. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज ग्राहकांना सवलत देण्यासाठी अनेकदा घोषणा केल्या. कधी १०० युनिट माफ, कधी ५० टक्के बिल माफ व अन्य अनेक सवलतींच्या घोषणा केल्या. मात्र, आता ऊर्जामंत्री वीज बिलांबाबत गप्प बसले आहेत. यावरून काँग्रेसच्या मंत्र्यांचे किती वजन या सरकारमध्ये आहे, हे लक्षात येते. मंत्र्यांना केवळ खुर्च्या सांभाळायच्या आहेत का, असा सवाल खोपडे यांनी केला.