शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

पती-पत्नीची मुलीसह आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:43 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क वेलतूर : एकाच कुटुंबातील तिघांनी वैनगंगा नदीतील गाेसेखुर्द प्रकल्पाच्या ‘बॅक वाॅटर’मध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. ही ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

वेलतूर : एकाच कुटुंबातील तिघांनी वैनगंगा नदीतील गाेसेखुर्द प्रकल्पाच्या ‘बॅक वाॅटर’मध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना वेलतूर (ता. कुही) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील आंभाेरा येथे रविवारी (दि. ३१) दुपारी २ च्या सुमारास उघडकीस आली. मृतांमध्ये पती, पत्नी व मुलीचा समावेश आहे. त्यांनी शनिवारी (दि. ३०) रात्री आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पाेलीस सूत्रांनी व्यक्त केली.

श्याम गजानन नारनवरे (वय ४६), सविता श्याम नारनवरे (३५) व समता श्याम नारनवरे (१२, रा. प्लाॅट नंबर-११०, अनमाेल नगर, हनुमान मंदिराच्या मागे, वाठाेडा, नागपूर) अशी मृतांची नावे आहेत. गाेसे खुर्द प्रकल्पाचे ‘बॅक वाॅटर’ वैनगंगा नदीच्या पात्रापासून ५०० मीटर अंतरावर आहे. याच ‘बॅक वाॅटर’लगत आंभाेरा- नागपूर मार्ग गेला असून, या ठिकाणी राेड उंच आहे. नावाडी या ‘बॅक वाॅटर’मध्ये मासेमारी करीत आसताना त्यांना तीन मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. त्यामुळे त्यांनी लगेच पाेलिसांना सूचना दिली.

पाेलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून नावाड्यांच्या मदतीने तिन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले व उत्तरीय तपासणीसाठी कुही येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले. श्याम यांच्या खिशातील कागदपत्रांवरून पाेलिसांनी त्यांची बहीण ज्याेती संजय घरत (३२, रा. वाठाेडा, नागपूर) यांना कळविले. त्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मृतांची ओळख पटली. त्यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. याप्रकरणी वेलतूर पाेलिसांनी ज्याेती घरत यांच्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नाेंद केली आहे. या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक किशाेरकुमार वैरागडे करीत आहेत.

...

ओढणीने बांधले हात

पाण्यात उडी घेऊन मृत्यू झाल्यानंतर मृतदेह १२ ते १४ तासांनी पाण्यावर तरंगायला सुरुवात हाेते. त्यामुळे या तिघांनीही शनिवारी रात्री ९ ते १० च्या सुमारास पाण्यात उडी घेतली असावी, अशी शक्यता ठाणेदार आनंद कविराज यांनी व्यक्त केली. सविता व समता यांचे हात ओढणीने, तर श्याम व सविता यांचे हात दुपट्ट्याने बांधले हाेते. उडी घेतल्यानंतर हाताला बांधलेला दुपट्टा सुटल्याने श्यामचा मृतदेह सविता व समताच्या मृतदेहापासून पाच फूट अंतरावर आढळून आला. तिन्ही मृतदेह राेडलगतच्या पाण्यात आढळून आले असून, राेडलगत त्यांची माेटरसायकलही हाेती. त्यामुळे तिघेही शनिवारी रात्री माेटरसायकलने नागपूरहून आंभाेरा येथे आले असावेत, अशी शक्यता आनंद कविराज यांनी व्यक्त केली.