शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

धानाची अफरातफर, आराेपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : आदिवासी विकास महामंडळाच्या तीन धान खरेदी केंद्रांवरून २,२३३.२० क्विंटल धानाची अफरातफर करण्यात आल्याचे नुकतेच ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : आदिवासी विकास महामंडळाच्या तीन धान खरेदी केंद्रांवरून २,२३३.२० क्विंटल धानाची अफरातफर करण्यात आल्याचे नुकतेच उघड झाले आहे. या प्रकरणात रामटेक पाेलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पाच आराेपींना अटक केली. यातील काहींची न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहेे.

आराेपींमध्ये विशाल नामदेव नैताम, भास्कर पुरुषोत्तम मसराम (दाेघेही रा. रामटेक), रवींद्र भाऊराव उईके, नितीन कांतीलाल राके, रितेश सत्यजित मेश्राम (तिघेही रा. नागपूर) व बन्सी चैतू कोकोडे (रा. भंडारबोडी, ता. रामटेक) यांचा समावेश आहे. आदिवासी विकास महामंडळाने रामटेक तालुक्यातील भंडारबाेडी, हिवराबाजार व पवनी येथे धान खरेदी केंद्र सुरू केले हाेते. या तिन्ही केंद्रांवर १ ऑक्टाेबर २०१९ ते ३० सप्टेंबर २०२० या काळात २,२३३.२० क्विंटल धान कमी आढळून आले हाेते.

हा धान चाेरीला गेल्याचे लक्षात येताच ज्ञानेश्वर चंद्रकांत चौधरी यांनी पाेलिसांत तक्रार दाखल केली हाेती. या प्रकरणात पाेलिसांनी सुरुवातीला बन्सी काेकाेडे यास अटक केली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे २१ सप्टेंबर २०२१ राेजी विशाल नैतामला अटक करण्यात आली. पाेलीस काेठडी काळ संपल्यानंतर न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली. त्यानंतर भास्कर मेश्राम व रितेश मेश्राम या दाेघांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना पाेलीस काेठडी सुनावली आहे.

नितीन राके या आराेपीचा एप्रिल २०२१ मध्ये मृत्यू झाला असून, अन्य एक आराेपी पसार असल्याने त्याचा शाेध सुरू आहे, अशी माहिती ठाणेदार प्रमाेद मकेश्वर यांनी दिली. याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी भादंवि ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विवेक सोनवाने करीत आहेत.