शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभेत ठरणार सरपंचाचे भवितव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:11 IST

जलालखेडा : नरखेड तालुक्यातील नारसिंगी-नायगाव (ठाकरे) या गटग्रामपंचायतचे सरपंच कृष्णा उईके यांच्या विरुद्ध ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव आणला ...

जलालखेडा : नरखेड तालुक्यातील नारसिंगी-नायगाव (ठाकरे) या गटग्रामपंचायतचे सरपंच कृष्णा उईके यांच्या विरुद्ध ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव आणला आणि ताे विशेष सभेत सहा विरुद्ध एक मताने पारित करण्यात आला. कृष्णा उईके यांनी सरपंचपदी थेट मतदारांमधून निवड करण्यात आल्याने त्यांच्या विरुद्ध घेण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर मतदान घेण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशान्वये साेमवारी (दि. २२) विशेष ग्रामसभा बाेलावली आहे. या ग्रामसभेत या ठरावावर मतदान घेतले जाणार असून, त्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार डी. जी. जाधव यांनी दिली.

सरपंच कृष्णा उईके व ग्रामसेवक यांच्या कार्यप्रणालीवर आक्षेप घेत उपसरपंचासह इतर सदस्यांनी त्यांच्या विराेधात अविश्वास प्रस्ताव आणला. यावर निर्णय घेण्यासाठी ९ फेब्रुवारी राेजी आयाेजित केलेल्या विशेष सभेत हा ठराव सहा विरुद्ध एक मताने पारित करण्यात आला. या सभेला उपसरपंच मनोहर तायवाडे, ग्रामपंचायत सदस्य घनश्याम ठाकरे, सुनील बारई, संगीता काळे, दीपाली पराये, प्रतिभा पाचपोहर उपस्थित होते. सरपंच उईके यांची निवड थेट मतदारांमधून करण्यात आल्याने त्यांच्या राजकीय भवितव्यावर विशेष ग्रामसभेत मतदान करून निर्णय घेण्यात येणार आल्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिल्याने साेमवारी विशेष नारसिंगी येथे विशेष ग्रामसभेचे आयाेजन केले आहे. प्रशासनाने ही विशेष ग्रामसभा घेण्याची घाई केली, असा आराेप काही नागरिकांनी केला आहे.

...

काेराेना काळात मतदान

सध्या काेराेना संक्रमण वाढत आहेे. त्यातच सरपंचाच्या भवितव्यासाठी विशेष ग्रामसभा व त्यात मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, काेराेनामुळे ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका काही काळ पुढे ढकलण्यात आल्या हाेत्या. ग्रामसभेत हाेणारी नागरिकांची गर्दी काेरानाच्या पथ्यावर पडू शकते, अशी शक्यता काही नागरिकांनी व्यक्त केली असून, केवळ राजकीय दबावामुळे या काळात मतदान घेण्यात येत असल्याचा आराेप त्यांनी केला आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडे काही ग्रामपंचायत सदस्यांची प्रकरणे दाेन वर्षांपासून प्रलंबित आहेत. यावर अद्याप निवडा देण्यात आला नाही, असे कृष्णा उईके यांनी सांगितले. तर, ही ग्रामसभा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशानुसार बाेलावली असल्याचे तहसीलदार डी. जी. जाधव यांनी सांगितले.