शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

संत्रा उत्पादकांपुढे फळगळतीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:10 IST

नागपूर : बदलते वातावरण आणि दमट हवामान यामुळे आता विदर्भातील संत्रा उत्पादकांसमोर फळगळतीचे संकट उभे ठाकले आहे. नागपूर जिल्ह्यासह ...

नागपूर : बदलते वातावरण आणि दमट हवामान यामुळे आता विदर्भातील संत्रा उत्पादकांसमोर फळगळतीचे संकट उभे ठाकले आहे. नागपूर जिल्ह्यासह अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार, मोर्शी आणि परतवाडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या संत्राबागांना याचा चांगलाच फटका बसला आहे.

केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेच्या चमूने अलीकडेच नागपूर जिल्ह्यासह चांदूर बाजार आणि परतवाडा भागात होणाऱ्या संत्रा फळगळीचा आढावा घेतला. चांदूर बाजार तालुक्यातील नानोरी, वणी, माधान, काजळी, जासापूर आणि पिंब्री तसेच परतवाडा तालुक्यातील सावली, दतुरा, एकलासपूर आणि तोंडगाव व मोर्शी तालुका फळगळीने सर्वात जास्त प्रभावित क्षेत्र असल्याचे या पाहणीतून पुढे आले. जुलै ते ऑगस्ट या काळात शेतकऱ्यांचे सुमारे १० ते ४० टक्के नुकसान झाल्याचे या पाहणीत पुढे आले आहे.

केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेतील मृदा विज्ञान विभागाचे डॉ. ए. के. श्रीवास्तव आणि फलोत्पादन विभागाचे डॉ. ए. डी. हुच्चे यांच्या नेतृत्वात दोन चमूंनी शेतकऱ्यांच्या संत्राबागांवर जाऊन निरीक्षणे नोंदविली. या चमूने फळगळीच्या समस्येचा आढावा घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि उपाययोजना सुचविल्या. व्यवस्थापन हे यातील कारण असल्याचे मत चमूतील सदस्यांनी नोंदविले.