शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
4
संतापलेले भारतीय तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकिस्तानला मदत करणारे इन्कम गमावून बसणार
5
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
6
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
7
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
8
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
9
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
10
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
11
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
12
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
13
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
14
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
15
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
16
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
17
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
18
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
19
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
20
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...

कृषी सुधारण्यासाठी 'गो कृषी वाणिज्यम्' हे सूत्र महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:10 IST

- दिनेश कुळकर्णी : ग्रामायण कृषी प्रबोधन अभियानाचा समारोप नागपूर : चुकीच्या धोरणामुळे भारतात शेतीची दशा बिकट झाली आहे. ...

- दिनेश कुळकर्णी : ग्रामायण कृषी प्रबोधन अभियानाचा समारोप

नागपूर : चुकीच्या धोरणामुळे भारतात शेतीची दशा बिकट झाली आहे. ही स्थिती बदलण्यासाठी 'गो कृषी वाणिज्यम्' हे सूत्र स्वीकारण्याचे आवाहन अखिल भारतीय किसान संघाचे संघटन मंत्री दिनेश कुळकर्णी यांनी केले. ग्रामायण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कृषी प्रबोधन अभियानाच्या समारोपीय सत्रात ते बोलत होते.

इंग्रजांनी शेतीकडे केवळ कच्च्या मालाचा पुरवठा म्हणून बघितले. त्यामुळे, गावांमधील शेतीशी संबंधित उद्योग-व्यवसाय नष्ट झाले. बेरोजगारी वाढली. स्वातंत्र्यानंतर शेतीवर अनावश्यक असे तंत्रज्ञान थोपले गेले. त्याचा तोटाच जास्त झाला. त्याचा परिणाम भारतात ८६ टक्के शेतकरी अल्प-अत्यल्प भूधारक असतानाही जगात सर्वांत जास्त ट्रॅक्टर भारतात आहेत. त्याचा परिणाम वर्षभर हे ट्रॅक्टर शेतकऱ्यांवर ओझे ठरले आहेत. त्यामुळे, शेतीचे स्वरूप शेती व पशुपालन असे असावे. यामुळे शेतीची कामे होतील आणि शेतकऱ्यांना खत व कीटकनाशकांबाबतचे परावलंबित्त्व कमी होईल, असे दिनेश कुळकर्णी म्हणाले. प्रास्ताविक अनिल सांबरे यांनी केले.

...............