शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सहा हजारावर पूरग्रस्तांना खावटी वाटप

By admin | Updated: August 23, 2015 03:12 IST

शासनाने आपद्ग्रस्तसाठी मंजूर केलेल्या खावटी वाटपास शासनाने तत्परता दाखवित सुरुवात केली आहे.

खावटी वाटपास सुरुवात : आतापर्यंत ५.३ कोटी रुपयाचे वाटपनागपूर : शासनाने आपद्ग्रस्तसाठी मंजूर केलेल्या खावटी वाटपास शासनाने तत्परता दाखवित सुरुवात केली आहे. आतापर्यंत ६ हजार ३४२ कुटुंबीयांना ५ कोटी ३ लाख रुपयांची खावटी वाटप करण्यात आली आहे. गेल्या १३ आॅगस्ट रोजी नागपूर शहर व जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. यात मोठ्या प्रमाणावर जनतेचे नुकसान झाले. मुख्यमंत्र्यांनी नुकसानाचा सर्वे तातडीने करण्याचा निर्देश देत आपाद्ग्रस्तांसाठी खावटी मंजूर केली होती. त्यानुसार प्रशासनातर्फे पंचनामे तयार करून खावटी वाटपास सुरुवात करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण १९ हजार ९४३ कुटुंबीयांना (१ लाख ३० हजार ६१२ व्यक्ती) १४ कोटी ८४ लाख रुपयांची मंजूर खावटीची रक्कम वाटप करावयाची आहे. यामध्ये नागपूर शहरातील सर्वाधिक १५,८९६ कुटुंबीयांना ११ कोटी ९१ लाख रुपये, कामठी येथील १३९६ कुटुंबाला ७०.३४ लाख रुपये, पारशिवनी येथील ९८६ कुटुंबाला ७५.०१ लाख रुपये, नागपूर ग्रामीणमधील ६२४ कुटुंबाला ४४.९८ लाख रुपये, सावनेर तालुक्यातील ६८० कुटुंबाला ५०.७३ लाख रुपये, कळमेश्वर तालुक्यातील २३३ कुटुंबाला १४.३९ लाख रुपये, मौदा येथील ४४ कुटुंबाला ३०.५८ लाख रुपये, उमरेड तालुक्यातील ६९ कुटुंबाला ०६.०१ लाख रुपये, रामटेक तालुक्यातील १५ कुटुंबाला १ लाख ३ हजार रुपये खावटी वाटप करावयाची आहे. यापैकी ६३४२ कुटुंबाला ५ कोटी ३ लाख रुपयांची खावटी आतापर्यंत वाटप करण्यात आली आहे. उर्वरित कुटुंबांना पुढील आठवड्यापर्यंत खावटीची रक्कम वितरित केली जाईल, असा विश्वास जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)