शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

रिकाम्या जागा (कशा) भरा?

By admin | Updated: August 3, 2014 00:58 IST

अभियांत्रिकी शाखेप्रमाणेच पॉलिटेक्निक प्रवेशाची स्थितीदेखील खालावलेली दिसून येत आहे. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत ‘कॅप’च्या (सेंट्रलाईज्ड अ‍ॅडमिशन प्रोसेस) पहिल्या फेरीअखेर केवळ ४४ टक्के

पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया : ‘कॅप’च्या पहिल्या फेरीअखेर ५६ टक्के जागा रिक्तनागपूर : अभियांत्रिकी शाखेप्रमाणेच पॉलिटेक्निक प्रवेशाची स्थितीदेखील खालावलेली दिसून येत आहे. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत ‘कॅप’च्या (सेंट्रलाईज्ड अ‍ॅडमिशन प्रोसेस) पहिल्या फेरीअखेर केवळ ४४ टक्के जागा भरल्या गेल्या आहेत. अजून दोन फेऱ्या शिल्लक असून ‘कॅप’अंतर्गत येणाऱ्या १२,९४६ जागा कशा भरतील, ही चिंता महाविद्यालयांसमोर उभी ठाकली आहे. विभागातील सर्व ७१ ‘पॉलिटेक्निक’ महाविद्यालये मिळून एकूण २५,३६४ जागा उपलब्ध आहेत. तंत्रशिक्षण संचालनालयाकडून राबविण्यात येणाऱ्या प्रवेशासाठी यंदा ६८ टक्केच अर्ज दाखल करण्यात आले होते. २३,२४४ जागा या ‘कॅप’अंतर्गत येतात. ‘कॅप’च्या पहिल्या फेरीअखेर यापैकी १०,२९८ प्रवेशच झाले आहेत. म्हणजेच १२,९४६ जागा (५६ टक्के) रिक्त आहेत. जर एकूण उपलब्ध जागांच्या तुलनेत आकडेवारी काढली तर २५,३६४ पैकी १५,०६६ म्हणजेच सुमारे ५९ टक्के जागा रिक्त आहेत.(प्रतिनिधी)