शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

ई-पीक पाहणीने शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:10 IST

काटोल : शेतकऱ्यांसाठी सध्या ई-पीक पाहणी ही डोकेदुखी ठरत आहे. अनेक शेतकरी शेतात यूट्यूब चित्रफितीच्या मार्गदर्शनानंतर नोंदणी करण्यासाठी गेले ...

काटोल : शेतकऱ्यांसाठी सध्या ई-पीक पाहणी ही डोकेदुखी ठरत आहे. अनेक शेतकरी शेतात यूट्यूब चित्रफितीच्या मार्गदर्शनानंतर नोंदणी करण्यासाठी गेले असता तेथे कधी नेटवर्क तर कधी एरर तर कधी फोटो काढल्यानंतर अक्षांश आणि रेखांश शोधण्यासाठी त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. ज्या शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही त्यांना पैसे देऊन इतरांकडून त्यांचे काम करून घ्यावे लागते आहेत. याचा त्यांचा आर्थिक भुर्दंडदेखील बसतो आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्याने ते ई-पीक पाहणी करू शकत नाही. त्यामुळे त्यांची सामान्य पीक पाहणी व्यवस्था व्हावी यासाठी भारतीय किसान संघाने उपविभागीय अधिकारी काटोल यांच्यामार्फत कृषिमंत्र्यांना निवेदन दिले आहे. यांत्रिक युगात ई-पीक पाहणीचे आम्ही स्वागत करतो. परंतु काही अडचणीमुळे सर्वच शेतकरी याचा वापर करू शकत नाही. म्हणजेच ते मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहिल्याने त्यांच्यावर अन्यायच होईल, असे भारतीय किसान संघाचे अध्यक्ष नाना आरवरे, उपाध्यक्ष रामराव घोंगे, साहेबराव भिसे, रवींद्र सावरकर, रामराव दुधे, सहमंत्री दिलीप ठाकरे, राजेंद्र कोंबे आदी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.