शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

शेतकऱ्यांचा भारत बंद, विविध संघटनांचा सहभाग.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:07 IST

शेतकऱ्यांच्या आंदोलनास समर्थन देण्यासाठी कष्टकरी जन आंदोलनाच्यावतीने संविधान चौकात धरणे -नारे निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारने कृषी कायदे चर्चेविना ...

शेतकऱ्यांच्या आंदोलनास समर्थन देण्यासाठी कष्टकरी जन आंदोलनाच्यावतीने संविधान चौकात धरणे -नारे निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारने कृषी कायदे चर्चेविना संमत केले आहेत. हे कायदे शेती व शेतकरी विरोधी आहेत .म्हणून देश भरातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्या शेतकऱ्यांच्या आंदोलन समर्थनार्थ कष्टकरी जन आंदोलनचे विलास भोंगाडे, रोशनी गंभीर, वैशाली पाटील ,सरिता जुनघरे,अश्विनी भारद्वाज यांनी नारे निदर्शने करून धरणे दिले.

आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन

केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट धार्जिण्या व शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात देशातील ५०० हून अधिक शेतकरी संघटनांनी मंगळवारी भारत बंदची हाक दिली हाेती. महाराष्ट्रात समविचारी शेतकरी संघटना तसेच कामगार, शेतमजूर, विद्यार्थी, युवक, महिला व समाजसेवी संघटनांचा समन्वय करून या बंदमध्ये सहभागी झाले. यामध्ये सी.आय. टी.यू. संघटनेनेही सहभाग घेतला हाेता. आशा वर्कर्स व गट प्रवर्तक युनियनने बंदला पाठिंबा देत संप केला. मंगळवारी संविधान चौक येथे धरणे आंदाेलन केले. यावेळी अध्यक्ष राजेंद्र साठे, प्रीती मेश्राम, रंजना पौनीकर, कांचन बोरकर, रूपलता बोंबले, शुभांगी चिचमलकर, माया कावळे, गीता विश्वकर्मा, ज्योती कावळे, रिया रेवतकर, वैशाली टेकाडे, मंदा गांधारे, रेखा पानतावणे, मंदा जाधव, अरणा शेंडे, संगीता मेश्राम, यांच्या नेतृत्वात आशा वर्कर्स व गटप्रवर्तक आंदोलनात सहभागी झाले.