शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:11 IST

जलालखेडा : शेतातील मचाणावर जागली करीत असताना सापाने दंश केल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना जलालखेडा नजीकच्या हिवरमठ शिवारात ...

जलालखेडा : शेतातील मचाणावर जागली करीत असताना सापाने दंश केल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना जलालखेडा नजीकच्या हिवरमठ शिवारात शनिवारी (दि.२१) रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली.

रामकृष्ण नत्थूजी भादे (७२, रा. हिवरमठ, ता. नरखेड) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. रामकृष्ण हे शेतात जागली करायला गेले हाेते. दरम्यान, शेतातील मचाणावर झाेपले असताना, त्यांच्या कानाजवळ सापाने दंश केला. ही बाब ध्यानात येताच ते घरी परत आले व घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. लगेच त्यांना मेंढला येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात नेण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने नागपूरला रवाना करण्यात आले. जामगाव परिसरात त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना खासगी दवाखान्यात नेले असता, डाॅक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घाेषित केले. घटनेची माहिती मिळताच जलालखेडा पाेलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. याप्रकरणी जलालखेडा पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास सुरू केला आहे. कुटुंबातील कर्ता व्यक्ती असलेल्या रामकृष्ण यांच्या मृत्यूमुळे भादे कुटुंबावर दु:खाचा डाेंगर काेसळला आहे. मृताच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांची आहे.