शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
4
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
5
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
6
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
7
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
8
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
9
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
10
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
11
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
12
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
13
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
14
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
15
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
16
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
17
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
18
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
19
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
20
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?

हार्ट अटॅक टाळण्यासाठी करा योग्य पद्धतीने भोजन

By admin | Updated: August 25, 2014 01:12 IST

आहार हाच मोठा ईश्वर आहे. त्यामुळे आपण जिवंत राहतो. आहारापुढे कुठलेच औषध नसून हार्ट अटॅक टाळण्यासाठी योग्य पद्धतीने खाण्याची प्रक्रिया शिकणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुंबईतील सुप्रसिद्ध

मनु कोठारी : हृदय मित्र मंडळाचा १४ वा वर्धापनदिन उत्साहातनागपूर : आहार हाच मोठा ईश्वर आहे. त्यामुळे आपण जिवंत राहतो. आहारापुढे कुठलेच औषध नसून हार्ट अटॅक टाळण्यासाठी योग्य पद्धतीने खाण्याची प्रक्रिया शिकणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुंबईतील सुप्रसिद्ध संशोधक डॉ. मनु कोठारी यांनी केले.हृदय मित्र मंडळाच्या १४ व्या वर्धापनदिनानिमित्त गोकुळपेठच्या राजाराम सीताराम दीक्षित वाचनालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून खगोलशास्त्राचे अभ्यासक, वैज्ञानिक डॉ. मधुकर आपटे उपस्थित होते. डॉ. मनु कोठारी म्हणाले, रुग्ण डॉक्टरकडे मोठ्या विश्वासाने जातात. वैद्यकीय आचारसंहितेत रुग्णाला मदत करणे डॉक्टरचे कर्र्तव्य आहे. परंतु बायपास सर्जरीबद्दल मेडिकल सायंसला काहीच नाही. आजकाल ९५ टक्के हृदयरुग्णांना बायपास, अँजिओग्राफी, अँजिओप्लॉस्टी करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. परंतु आजाराला घाबरू नका. ४० टक्के हार्ट अटॅक दुखण्याशिवाय येत नाहीत. अशा वेळी डॉक्टरांनी रुग्णांना योग्य दिशा देण्याची गरज आहे. वय झाल्यानंतर कॅन्सरचे मोठे कारण म्हणजे केमोथेरपी होय. लवकी ही हृदयरुग्णांसाठी अमृत आहे. हृदयरुग्णांना अँजिओप्लास्टी, बायपासने कुठलीच मदत होत नाही. जगात कुठेही बायपास, अँजिओग्र्राफी, अँजिओप्लॉस्टी करू नका. किमान ३० मिनिटे तरी शांतपणे, आनंदाने जेवण करण्यासाठी देण्याचा सल्ला त्यांनी दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मधुकर आपटे यांनी हृदयात बिघाड होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असल्याचे सांगूून दुुधी भोपळ््याचा वापर करून हृदयरोगापासून दूर राहण्याचे आवाहन केले. लवकीवर संशोधन करणारे मंगेश वांढरे यांनी लवकीचा हृदयरुग्णांना होणारा लाभ सांगितला. लवकीवर संशोधन केलेले डॉ. रवि कळसाईत यांनी लवकीविषयी माहिती देताना लवकी तीन महिने सतत घेण्याचा सल्ला देऊन त्यापेक्षा अधिक काळ लवकी घेतल्यास पित्त वाढून अ‍ॅसिडीटी होण्याचा धोका असल्याचे मत व्यक्त केले. लवकीवर केलेल्या संशोधनाबद्दल हृदय मित्र मंडळातर्फे त्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आभार डॉ. के. जी. मिसर यांनी मानले. (प्रतिनिधी)