शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

डॉक्टरांच्या प्रकरणाचे ‘आॅपरेशन’ होईना

By admin | Updated: March 22, 2016 02:42 IST

पत्नी आणि तिच्या नातेवाईकांनी केलेली फसवणूक तसेच छळाची तक्रार नोंदवून घेण्यासाठी पोलिसांना किती दिवस लागावेत...?

नरेश डोंगरे ल्ल नागपूर पत्नी आणि तिच्या नातेवाईकांनी केलेली फसवणूक तसेच छळाची तक्रार नोंदवून घेण्यासाठी पोलिसांना किती दिवस लागावेत...? चार दिवस, आठवडा, महिना...? छे... आठ महिने झालेत. मात्र अद्याप संबंधित व्यक्तीची तक्रार नोंदवून पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केलेला नाही. विशेष म्हणजे, तक्रारकर्ते कुणी सर्वसामान्य, निरक्षर नाहीत. वैद्यकीय व्यवसाय करणारे प्रतिष्ठित आहेत. तरीसुद्धा गुन्हा दाखल करण्यासाठी या प्रकरणाचे केसपेपर या पोलीस ठण्याच्या टेबलवरून त्या ठाण्याच्या टेबलवर पाठवले जात आहेत. पोलिसांच्या टाळाटाळीचे हे अफलातून उदाहरण कमालीचे संतापजनक आहे. लब्धप्रतिष्ठित आणि मितभाषी घराण्यातील तरुणाचे लग्न २००४ मध्ये झाले. हे लग्न होण्यापूर्वी लग्नाचा प्रस्ताव घेऊन येणाऱ्या वधूच्या नातेवाईकांनी मुलीचे आधीसुद्धा लग्न झाले होते, ती माहिती लपवून ठेवली. तिला एक वेगळा आजार आहे अन् आणखीही बरेच काही आहे, त्याचीसुद्धा माहिती दिली नाही. लग्न झाल्यानंतर महिनाभरातच ‘जुने प्रकरण’ लक्षात आल्यामुळे ‘डॉक्टर’ने तिची समजूत काढली. झाले गेले विसरून जा, असा सल्लाही दिला. तेवढ्यापुरता होकार दिल्यानंतर पुन्हा दोन-चार महिन्यानंतर तसेच सुरू झाले.मुख्यमंत्र्यांचेही आदेश दुर्लक्षित४तक्रारकर्त्याला पोलीस ठाण्यांचे उंबरठे झिजवावे लागू नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या महिन्यात सर्वसामान्यांच्या हिताचा आदेश जारी केला. त्यानुसार, कुठेही गुन्हा घडो, तक्रारदाराने दिलेली तक्रार पोलिसांनी दाखल करावी अन् नंतर हे प्रकरण चौकशीसाठी संबंधित ठाण्यात पाठवावे, असे या आदेशात सुचविण्यात आले होते. वृत्तपत्रातून तशा बातम्याही प्रकाशित झाल्या. मात्र, राज्याच्या गृहविभागाची जबाबदारी सांभाळणारे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेशही दुर्लक्षित झाल्याचे या प्रकरणातून दिसत आहे.