शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

बांधकामाच्या आवाजाने झोप येईना

By admin | Updated: October 31, 2015 03:13 IST

रामदासपेठ, धंतोली, सिव्हिल लाईन्स, धरमपेठ, सदर, जयताळा इत्यादी भागात अनेक रहिवासी प्रकल्प उभारले जात आहेत.

नागरिकांनी लिहिले हायकोर्टाला पत्र : शहरात उभारले जाताहेत अनेक रहिवासी प्रकल्पनागपूर : रामदासपेठ, धंतोली, सिव्हिल लाईन्स, धरमपेठ, सदर, जयताळा इत्यादी भागात अनेक रहिवासी प्रकल्प उभारले जात आहेत. दिवसातील काही तास सोडल्यास सतत बांधकाम सुरू असते. बांधकाम यंत्रे व तोडफोडीचा त्रासदायक आवाज परिसरात घुमत असतो. यामुळे परिसरातील रहिवाशांची झोप उडाली आहे. काही नागरिकांनी याविषयी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला पत्र लिहिले आहे. यावरून न्यायालयाने जनहित याचिका दाखल केली आहे.पत्रातील माहितीनुसार, पीडित नागरिक संबंधित भागात गेल्या २५ वर्षांपासून राहात आहेत. त्यांच्या कुटुंबात अगदी लहान बालकांपासून ते वृद्ध व्यक्तींचा समावेश आहे. वृद्ध व्यक्तींना विविध गंभीर आजार असून त्यांना योग्य वैद्यकीय उपचारासह आरामाचीही गरज आहे. वैद्यकीय संशोधनानुसार लहान मुले व वृद्ध नागरिकांना पुरेशी झोप मिळणे आवश्यक आहे. शांत झोप न मिळाल्यास त्यांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम होऊ शकतो. रक्तदाब, हृदयरोग इत्यादी घातक आजार जडू शकतात. शांत झोप घेणे प्रत्येक नागरिकांचा महत्त्वपूर्ण अधिकार आहे. त्यात बाधा आणणे राज्यघटनेतील आर्टिकल २१ अंतर्गत देण्यात आलेल्या जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन ठरते. परंतु, रहिवासी प्रकल्पांतील बांधकामाच्या आवाजामुळे नागरिकांचा शांत झोप घेण्याचा अधिकार हिरावला जात आहे. बिल्डर्स व ठेकेदार बांधकामासाठी कोणतीही निश्चित वेळ पाळत नाही. रात्री १० वाजतानंतरही बांधकाम सुरू ठेवले जाते. तसेच, सकाळी ५ वाजतापासून बांधकामाला सुरुवात केली जाते. परिसरातील नागरिकांना शांत झोप घेता यावी याकरिता रात्री १० ते सकाळी ८ वाजतापर्यंत बांधकाम बंद ठेवणे आवश्यक आहे. यासंदर्भात संबंधित बिल्डर्स व ठेकेदारांना विनंतीपत्र देण्यात आले होते. परंतु, त्यांनी काहीच दखल घेतली नाही. (प्रतिनिधी)