शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

संघटित होऊ न संघाची ‘नीती’ हाणून पाडा

By admin | Updated: January 12, 2015 01:05 IST

२०१४ च्या निवडणुकीपर्यंत हिंदू राष्ट्राची भाषा होत नव्हती, आता ती होत आहे. परंतु असे झाले तर देशावर भयंकर संकट येईल. ते कोणत्याही परिस्थितीत रोखले पाहिजे.

मंथन-चर्चा : दलित हत्याकांडावर आरएसएस ‘मौन’ का?नागपूर : २०१४ च्या निवडणुकीपर्यंत हिंदू राष्ट्राची भाषा होत नव्हती, आता ती होत आहे. परंतु असे झाले तर देशावर भयंकर संकट येईल. ते कोणत्याही परिस्थितीत रोखले पाहिजे. यासाठी अभ्यास करून व संघटित होऊ न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नीती दलित समाजाने हाणून पाडावी, असे आवाहन प्रा. भाऊ लोखंडे यांनी रविवारी केले. हिंदी मोरभवन येथे आयोजित देशातील दलित हत्याकांडावर आरएसएस मौन का? या मंथन-चर्चा कार्यक्रमात ते बोलत होते. प्रा. रणजित मेश्राम अध्यक्षस्थानी होते.देशातील बहुसंख्यक लोकांचा धाक अल्पसंख्यक लोकांच्या मनात नसावा. परंतु आज देशातील परिस्थिती गंभीर आहे. हिंदू सुरक्षित तर देश सुरक्षित असा प्रचार चालविला आहे. केंद्र व राज्यात भाजपची सत्ता येताच हिंदुत्वाची भाषा सुरू झाली आहे. देशाची एकात्मता व अखंडतेसाठी हा धोक्याच्या इशारा असल्याचे त्यांनी सांतिगले. सत्तेवर येताच भाजप व संघाने हिंदू राष्ट्राची भाषा सुरू केली आहे. यापासून देशाला धोका आहे. याचा विरोध करण्यासाठी संघटित होण्याची गरज आहे. क ोणताही चमत्कार रात्रीतून घडत नसतो. चळवळ ही मांजराच्या पावलाने चालत असते. भविष्याचा विचार करताना इतिहासही विसरता येणार नाही,असे रणजित मेश्राम म्हणाले. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर नंतरच्या ६६ वर्षांच्या काळात संघाच्या लोकांनी अपमान सहन केला. सत्ता परिवर्तनासाठी त्यांना इतकी वर्षे प्रतीक्षा करावी लागली. देशाची फाळणी झाली तेव्हा लाखो लोकांचे बळी गेले होते. परंतु त्याही वेळी देशातील अल्पसंख्यक लोकांना असुरक्षित वाटत नव्हते. कारण सत्ता संघाच्या हातात नव्हती. देशातील सत्ता परिवर्तनासाठी दलित समाजालाही प्रतीक्षा करावी लागेल, असेही ते म्हणाले. यावेळी प्रा. प्रवीण कांबळे, डॉ. संदीप नंदेश्वर, दिनेश अंडरसहारे व अशोक सरस्वती आदींनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक विनायक जामगडे यांनी तर संचालन निरंजन वासनिक यांनी केले.(प्रतिनिधी)कार्यक्र मात चप्पल भिरकावलीप्रा. प्रवीण कांबळे व अशोक सरस्वती यांनी आपल्या भाषणातून एकमेकांवर टीका केली. यातून प्रकरण हमरीतुमरीवर आले. रागाच्या भरात कांबळे उभे झाल्याने भाषण देत असलेले सरस्वती यांनी त्यांच्या दिशेने चप्पल भिरकावली. यामुळे काही वेळ कार्यक्रमात गोंधळ उडाला होता.