शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
3
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
5
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
6
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
7
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
8
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
9
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
10
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
11
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
12
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
13
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
14
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
15
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
16
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय!
17
'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण
18
२०२५ पेक्षा २०२६ असेल अधिक भयंकर, युद्ध, भूकंप, महापूर, होणार प्रचंड विध्वंस, उत्पन्नाची साधनं संपणार
19
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...

शेत जमीन दिल्यावर जीवनमान बदलले का?

By admin | Updated: May 11, 2015 02:20 IST

भूमिहिन शेतकऱ्यांना शेतजमीन देऊन त्यांना भूमालक केल्यावर त्यांच्या जीवनमानात काही बदल झाला आहे

नागपूर : भूमिहिन शेतकऱ्यांना शेतजमीन देऊन त्यांना भूमालक केल्यावर त्यांच्या जीवनमानात काही बदल झाला आहे का याची माहिती घेण्याचे काम शासनाने सुरू केले आहे. सांख्यिकी विभागाकडून जिल्ह्यातील तीन तालुक्यात यासंदर्भात सर्वेक्षण केले जात आहे.काहींकडे शकडो एकर जमीन तर काहींच्या वाट्याला कायम शेतमजुरी अशी स्थिती पूर्वी राज्यात होती. १९६१ मध्ये राज्यात कायदा करून व्यक्तिगत पातळीवर कोणाकडे किती शेतजमीन असावी यावर मर्यादा घालण्यात आल्या. त्यानुसार कोरडवाहूसाठी ५४ एकरची मर्यादा होती तर ओलित जमिनीसाठी विभागनिहाय वेगवेगळ्या मर्यादा होत्या. या मर्यादेबाहेर ज्यांच्याकडे अधिक शेती होती ती त्यांच्याकडून काढून घेऊन ती शासनाने भूमिहिनांना देऊन त्यांना शेतमालक करण्याचा उद्देश होता. त्यानुसार प्रत्येक गावागावातील भूमिहिनांना शासनाच्या या योजनेतून जमीन देण्यात आली. यासोबतच शेतीयोग्य सरकारी जमिनींचेही भूमिहिनांना वाटप करण्यात आले होते. यामुळे शेतमजूर शेतमालक झाले. सध्या त्यांच्या जीवनमानाची स्थिती काय आहे, त्यात काही बदल झाला का हे जाणून घेण्यासाठी जिल्ह्यातील उमरेड, रामटेक व काटोल या तीन तालुक्यात सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणातून प्राप्त झालेल्या माहितीचा वापर केंद्र सरकारच्या विविध योजनांसाठी केला जातो हे येथे उल्लेखनीय. (प्रतिनिधी)