शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
2
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
3
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
4
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
5
Operation Sindoor Live Updates: थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद; पहाटे ५:४५ वाजता ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार
6
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
8
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
9
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
10
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
11
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
12
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
13
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
14
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
15
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
16
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
17
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
18
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
19
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
20
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 

विदर्भावर यांची बोलती बंद का?

By admin | Updated: August 29, 2016 02:39 IST

विदर्भ खऱ्या अर्थाने खूप मोठा आहे. भारताचे हे हृदय आहे. ते मजबूत झाले पाहिजे. विदर्भाच्या प्रवक्त्यांनी स्वतंत्र विदर्भासाठी आवाज बुलंद केला होता.

फडणवीस-गडकरींना वेद प्रताप वैदिक यांचा सवाल : भंवर मे सियासत पुस्तकाचे प्रकाशननागपूर : विदर्भ खऱ्या अर्थाने खूप मोठा आहे. भारताचे हे हृदय आहे. ते मजबूत झाले पाहिजे. विदर्भाच्या प्रवक्त्यांनी स्वतंत्र विदर्भासाठी आवाज बुलंद केला होता. परंतु आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बोलती बंद का आहे, असा सवाल ज्येष्ठ पत्रकार वेद प्रताप वैदिक यांनी येथे केला. रविनगर चौकातील अग्रसेन भवन येथे रविवारी सायंकाळी बी.जे. अग्रवाल लिखित ‘भंवर मे सियासत’ या हिंदी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. त्याप्रसंगी समीक्षक म्हणून ते बोलत होते. बबनराव ढाकणे अध्यक्षस्थानी होते. यावेळी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा मुख्य अतिथी होते. माजी गृहमंत्री जयंत पाटील, नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रकाश मेहाडिया, डिस्ट्रीक्ट बार कौन्सिलचे अध्यक्ष सुदीप जयस्वाल, अग्रसेन मंडळच्या अध्यक्ष उर्मिला अग्रवाल, माजी महापौर किशोर डोरले व ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे उपस्थित होते. जयंत पाटील यांनीही आपले विचार व्यक्त केले. बी.जे. अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन संदीप अग्रवाल यांनी केले. विजय जैन यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)जनतेच्या कार्यासाठी समर्पित जीवन मुख्य अतिथी म्हणून आपले विचार व्यक्त करतांना विजय दर्डा म्हणाले, अ‍ॅड. बी.जे. अग्रवाल यांनी आयुष्यभर इमानदारीने काम केले. माजी पंतप्रधान चंद्रशेखर व माजी मंत्री राजारामबापू पाटील यांच्यासोबत त्यांनी जनतेसाठी काम केले. वकील म्हणूनही त्यांनी उत्तम काम केले. माझ्या वडिलांसोबत त्यांचे चांगले संबंध होते. या पुस्तक प्रकाशनासाठी इतके लोक आलेत ते यथोचितच असल्याचेही ते म्हणाले.