शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

कोंढाळीतील बाजारात ग्राहकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:14 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने बहुतांश दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेंढाळी : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने बहुतांश दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, काेंढाळी येथील बाजारात खरेदी करण्यासाठी ग्राहक राेज गर्दी करीत असल्याने काेंढाळीची हॉटस्पॉटकडे वाटचाल सुरू हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच काेंढाळी येथील बाजारात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नसल्याने पाेलिसांनी मंगळवारी (दि. ४) सकाळी पाच दुकानदारांविरुद्ध गुन्हे नाेंदविले. विशेष म्हणजे, यासंदर्भात स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने तक्रार नाेंदविली हाेती.

काेराेना संक्रमण राेखण्यासाठी राज्य शासनाने जमावबंदी व संचारबंदीचा निर्णय घेत औषधांची दुकाने वगळता इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने राेज सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू व नंतर दिवसभर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. काेंढाळी येथील बाजार चाैक व मेन राेडवर किराणा, बेकरी व इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आहेत. याच मार्गावर राेज भाजीपाला विक्रेते त्यांची दुकाने थाटतात. ही दुकाने किराणा, बेकरीसमाेर किंवा बाजूला थाटलेली असल्याने तसेच हा मार्ग अरुंद असल्याने तेथे ग्राहकांची माेठी गर्दी हाेते. परिणामी, या बाजारात फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केले जाते.

दरम्यान, बाजारातील ही गर्दी धाेकादायक असल्याने तसेच निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ दुकाने उघडी ठेवण्यात आल्याने ग्रामविकास अधिकारी दिलीपसिंह राठोड यांनी पाेलिसांना माहिती दिली. त्याअनुषंगाने पाेलिसांनी बाजाराची पाहणी करीत शेख नदीम युनूस मेमन (३१), गफार अब्दुल करीम मुसानी (४०), विकास जिनेश्वर उमाठे (५६), शेख ताजमिर (५०) व मोहम्मद सौफियान कुद्दुस मुसानी (२५) या पाच दुकानदारांविरुद्ध अधिक काळ दुकाने सुरू ठेवल्याने भादंवि १८८, २६९, २७० अन्वये गुन्हा नाेंदविला, अशी माहिती ठाणेदार यांनी दिली.

...

दुकानांची वेळ दुपारी १ पर्यंत करा

ग्रामपंचायत प्रशासनाने भाजीपाल्याची दुकाने थाटण्यासाठी नवीन आठवडी बाजारात व्यवस्था केली आहे. मात्र, भाजीपाला विक्रेते त्या जागेवर कमी आणि मुख्य मार्गालगत अधिक दुकाने थाटतात. त्यामुळे नवीन समस्या निर्माण झाली आहे. त्यातच सकाळी ७ वाजता बाजारात दुकाने थाटणे किंवा उघडणे तसेच खरेदीसाठी बाजारात येणे कुणालाही शक्य नाही. त्यामुळे ग्रामीण भागात ही वेळ सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत करावी, अशी मागणीही केली जात आहे.