शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

कन्हान नदीत सोडले जात आहे दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील मोठ्या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या कन्हान नदीमध्ये दूषित पाणी सोडले जात आहे. वीज प्रकल्प ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरातील मोठ्या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या कन्हान नदीमध्ये दूषित पाणी सोडले जात आहे. वीज प्रकल्प तसेच कोळसा खाणींसोबतच कारखाने व नळांतील पाणी विनाप्रक्रिया नदीमध्ये सोडले जात आहे, असा आरोप ग्रामोन्नती प्रतिष्ठानतर्फे करण्यात आला आहे. यासंदर्भात पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना भेटून निवेदन सादर केले.

कन्हान नदीच्या संगमात सर्व दिशांनी पाणी एकत्रित होते. परिसरातील कोळसा खाणीतून निघणारे पाणीदेखील तेथे सोडले जाते. कामठी, मौदा, खापरखेड़ा, सावनेर येथील ‘ड्रेनेज’चे पाणी आणि उद्योगांचे पाणीदेखील नदीत मिसळत आहे. सोबतच नदीच्या किनाऱ्यावर अंतिम संस्कारदेखील होत आहे. कोलार, बीना संगम व कन्हानमध्ये रक्षाविसर्जनदेखील होते. हरित लवादाने यासंदर्भात जारी केलेल्या दिशानिर्देशांचे पालनदेखील होत नसल्याचे चित्र आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळानेदेखील स्थानिक आस्थापनांना नोटीस जारी केली आहे, मात्र कारवाई झालेली नाही. जर नदीला प्रदूषणापासून वाचविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी माजी खासदार प्रकाश जाधव, मोतीराम रहाटे, दिलीप राईकवार, महेश काकड़े, गणेश भोंगाड़े, प्रवीण गोडे, नीलेश गाडगे, प्रवीण जुमले, राजू तुमसरे, ऋषभ बावनकर इत्यादी उपस्थित होते.

मनपा क्षेत्रातील ४०० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया नाही

मनपा क्षेत्रामध्ये ७५० एमएलडी पाणी दूषित होत आहे. यातील ४०० एमएलडी पाणी प्रक्रिया न करता नदीमध्ये सोडले जात आहे. मनपाकडे ३५० एमएलडी पाण्यावरच प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. त्यामुळे कन्हान नदीचे प्रदूषण वाढत आहे, असा दावा ग्रामोन्नती प्रतिष्ठानने केला आहे.