शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

लस तुटवड्यवरूना काँग्रेसची निदर्शने ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:07 IST

नागपूर : केंद्र सरकारने महाराष्ट्राची लोकसंख्या व रुग्णसंख्या विचारात घेऊन लसीचा पुरवठा केला नाही. राजकीय द्वेषभावनेतून राज्याला लसीचा कमी ...

नागपूर : केंद्र सरकारने महाराष्ट्राची लोकसंख्या व रुग्णसंख्या विचारात घेऊन लसीचा पुरवठा केला नाही. राजकीय द्वेषभावनेतून राज्याला लसीचा कमी पुरवठा करण्यात येत आहे, असा आरोप करीत काँग्रेसने शहरात निदर्शने करीत केंद्र सरकारचा निषेध केला.

शहर काँग्रेसचे अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या निर्देशानुसार शहरातील १८ ब्लॉकमध्ये निदर्शने करण्यात आली. राज्यात भाजपची सत्ता नाही. त्यामुळे केंद्र सरकार दुजाभाव करीत आहे.? महाराष्ट्रातील लोकसंख्या 12 कोटी असून लसीच्या डोसचा पुरवठा कमी देण्यात आला. गुजरातची लोकसख्या 6 कोटी असून त्या ठिकाणी अतिरिक्त प्रमाणामध्ये लसीचा पुरवठा करण्यात आला. देशातील सर्वाधिक बाधित १० पैकी ९ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. असे असतानाही केंद्र सरकारने सावत्र वागणूक महाराष्ट्राला देणे योग्य नाही, अशी भूमिका आ. विकास ठाकरे यांनी मांडली.

विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनात आ.अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, महासचिव डॉ. गजराज हटेवार, प्रा. दिनेश बानाबाकोडे, गिरीश पांडव, ब्लॉक अध्यक्ष पंकज थोरात, पंकज निघोट, प्रमोदसिंग ठाकूर, मोतीराम मोहाडीकर, ईर्शाद मलिक, दिनेश तराळे, प्रवीण गवरे,गोपाल पटटम, ज्ञानेश्वर ठाकरे, अब्दुल शकील राजेश पौनीकर, युवराज वैद्य, सुनिता ढोले, सुरज आवळे, देवेद्र रोटेले, विश्वेश्वर अहिरकर आदींनी भाग घेतला.

११ ते १४ एप्रिल रक्तदान शिबिर

- कोरोना संकटामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने ११ एप्रिल ते १४ एप्रिल पर्यत प्रत्येक ब्लॉक अध्यक्षांनी आपल्या स्तरावर रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन आ. विकास ठाकरे यांनी केले.