शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

थंडीचा रेल्वे गाड्यांना फटका

By admin | Updated: December 29, 2014 02:49 IST

दररोज उशिरा येणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे या गाड्यांची वाट पाहणारे प्रवासी वैतागल्याची स्थिती आहे.

नागपूर : दररोज उशिरा येणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे या गाड्यांची वाट पाहणारे प्रवासी वैतागल्याची स्थिती आहे. मागील आठ दिवसांपासून हीच स्थिती असून यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.दाट धुके पडल्यामुळे लोकोपायलटला समोरील सिग्नल दिसणे कठीण झाले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दिल्ली आणि इतर मार्गावरील रेल्वेगाड्या उशिराने धावत आहेत. रेल्वेगाड्यांची वाट पाहून प्रवासी कंटाळले असून त्यांना नाहक रेल्वेस्थानकावर ताटकळत बसण्याची पाळी आली आहे. दरम्यान उशिरा येणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये १८२३८ अमृतसर-बिलासपूर छत्तीसगड एक्स्प्रेस ८.३० तास, १२५९१ गोरखपूर-यशवंतपूर एक्स्प्रेस ४ तास, १२२९५ बंगळुर-पटणा संघमित्रा एक्स्प्रेस १.५० तास, १२२९६ पटणा-बंगळुर संघमित्रा एक्स्प्रेस ७ तास, १२४१० हजरत निजामुद्दीन-रायगड गोंडवाना एक्स्प्रेस ३ तास, १२७२४ नवी दिल्ली-हैदराबाद एपी एक्स्प्रेस १.४५ तास, १६०३२ जम्मूतावी-चेन्नई अंदमान एक्स्प्रेस ३.३० तास, १२२७० हजरत निजामुद्दीन-चेन्नई एक्स्प्रेस ३.३० तास, १२६१५ चेन्नई-नवी दिल्ली ग्रँड ट्रंक एक्स्प्रेस ११ तास, १२६२१ चेन्नई-नवी दिल्ली तामिळनाडू एक्स्प्रेस ३.३० तास, १२६५० हजरत निजामुद्दीन-यशवंतपूर संपर्कक्रांती एक्स्प्रेस २ तास उशिराने धावत आहे. दरम्यान उशिरा येणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवासी वैतागल्याची स्थिती आहे. (प्रतिनिधी)