शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
2
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
3
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
4
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
5
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
6
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
7
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
8
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
9
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
10
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

बुद्धपाैर्णिमेची प्राणीगणना यावर्षीही रखडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:07 IST

२६ मे राेजी बुद्धपाैर्णिमा आहे आणि गेल्या वर्षी नाही तर यावर्षी तरी वन्यप्राण्यांची गणना हाेईल, अशी अपेक्षा केली जात ...

२६ मे राेजी बुद्धपाैर्णिमा आहे आणि गेल्या वर्षी नाही तर यावर्षी तरी वन्यप्राण्यांची गणना हाेईल, अशी अपेक्षा केली जात हाेती. मात्र यावर्षी पुन्हा काेराेनाच्या दुसऱ्या लाटेने अपेक्षाभंग केला आहे. काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी यावर्षीही प्राणी गणना घेण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या कार्यालयाद्वारे परिपत्रक काढून व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तसेच विविध जिल्ह्याचे प्रादेशिक मुख्य वनरक्षकांना पाठविण्यात आले आहे. त्यानुसार यावेळीही राज्यभरात काेठेही प्राणी गणना हाेणार नाही.

यावर्षी ग्रामीण भागातही काेराेनाने थैमान घातले आहे, त्यामुळे शारीरिक अंतर पाळणे आवश्यक आहे. शिवाय काेराेनामुळे विविध जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. महत्त्वाच्या कामाशिवाय इतर जिल्ह्यात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यातील अभयारण्य, व्याघ्र प्रकल्पात काम करणारे निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी, अभ्यासक ठराविक ठिकाणी पाेहचू शकणार नाही. विशेष म्हणजे काेराेनाचा प्रकाेप हवा तसा ओसरलेला नाही व अशावेळी काेठेही जाणे धाेक्याचे कारण ठरू शकते. या सर्व बाबी लक्षात घेत बुद्धपाैर्णिमेला हाेणारी प्राणी गणना रद्द करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे.