शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
3
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
4
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
5
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
6
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
7
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
8
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
9
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
10
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
11
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
13
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
14
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
16
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
17
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
18
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
20
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून

आरएसएसविरुद्ध लढा पुकारा

By admin | Updated: April 18, 2017 01:51 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) विचार हे देशासाठी घातक आहेत. या विचारांनी देशाचा विकास शक्य नाही.

सम्यक थिएटर महाचर्चा : न्या. बी.जी. कोळसे पाटील यांचे आवाहननागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) विचार हे देशासाठी घातक आहेत. या विचारांनी देशाचा विकास शक्य नाही. त्यामुळे देशातील दलित-आदिवासींसह एकूणच समाजाची प्रगती साधायची असेल तर आरएसएसविरुद्ध सर्वांनी एकत्र येऊन लढा पुकारा, असे आवाहन निवृत्त न्यायमूर्ती व ज्येष्ठ विचारवंत न्या. बी.जी. कोळसे पाटील यांनी येथे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सम्यक थिएटर नागपूरतर्फे सोमवारी वसंतराव देशपांडे सभागृहात ‘आंबेडकरी समाजाचे रथचक्र कुठे अडले?’ या विषयावर महाचर्चा आयोजित करण्यात आली होती. मुख्य वक्ते म्हणून न्या. कोळसे पाटील बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. यशवंत मनोहर हे अध्यक्षस्थानी होते. न्या. कोळसे पाटील म्हणाले, भारताचे संविधान हे सर्व धर्मग्रंथांचा बाप आहे. आरएसएस देशाचे संविधान मानत नाही. सध्या त्यांची सत्ता आहे. केंद्र सरकारचे सर्व कार्यक्रम हे संविधानविरोधी आहेत. देशात होणारे बॉम्बस्फोट व दंगलीमध्येसुद्धा त्यांचा हात आहे. याबाबतचे सर्व पुरावे आहेत. परंतु सर्व यंत्रणा त्यांचीच असल्याने या गोष्टी उघडकीस येत नाहीत; इतकेच नव्हे तर भारतातील गुप्तचर संस्था आयबी ही सुद्धा आरएसएसची शाखा असल्याचेही त्यांनी सांगितले. या देशात आंबेडकरवादीच क्रांती घडवून आणून शकतात, कारण ते विचाराने तयार आहेत. परंतु स्वार्थामुळे बरबटलेसुद्धा आहेत, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. डॉ. यशवंत मनोहर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वैश्विक तत्त्वज्ञान आता जगभरात मांडले जात असल्याचे स्पष्ट केले. डॉ. कोमल ठाकरे यांनी संचालन केले. नरेश साखरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)प्रत्येक चूक ही शिकण्याची संधी आहे - राजा आकाश जगण्याकडे सकारात्मक दृष्टीने बघा. व्यक्ती हा आपल्या चुकांमधून शिकत असतो. त्यामुळे प्रत्येक चूक ही शिकण्याची संधी असते. आयुष्यात प्रगती करण्यासाठी कुठलाही ‘शॉर्टकट’ नाही. परिश्रम करावेच लागेल. करिअरमध्ये शॉर्टकट हा विध्वंसाकडे नेतो, असे प्रा. राजा आकाश यांनी सांगितले. करिअर गायडन्स आणि स्ट्रेस मॅनेजमेंट या विषयावर ते विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करीत होते.