शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
3
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
4
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
5
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
6
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
7
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
8
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
9
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
10
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
11
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
12
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
13
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
14
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
15
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
16
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
17
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
18
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
19
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
20
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?

राज्यात लवकरच भाजप-शिवसेनेचे सरकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 21:43 IST

Nagpur News राज्यात लवकरच भाजप-शिवसेनेचे सरकार येईल, असा विश्वास रिपाइंचे नेते व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे व्यक्त केला. ते एका कामानिमित्त नागपुरात आले असता विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते.

 

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्यात लवकरच भाजप-शिवसेनेचे सरकार येईल, असा विश्वास रिपाइंचे नेते व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे व्यक्त केला. ते एका कामानिमित्त नागपुरात आले असता विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. (BJP-Shiv Sena government in the state soon)

आठवले म्हणाले, उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना कंटाळले असून ते बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आहेत, तसे संकेत त्यांनी दिले आहेत. महाविकास आघाडी सरकारला लवकरच दोन वर्ष पूर्ण होणार आहेत. परंतु हे सरकार दोन वर्षाचा कालावधी पूर्ण करू शकणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील असलेला वाद मिटावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सरकार बनवण्याच्या दृष्टीने भाजप नेते आणि उद्धव ठाकरे यांनी लवकरात लवकर एकमेकांशी चर्चा करावी, यासाठी आपण मध्यस्थी करायला तयार असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले