शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

राज्यात लवकरच भाजप-शिवसेनेचे सरकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 21:43 IST

Nagpur News राज्यात लवकरच भाजप-शिवसेनेचे सरकार येईल, असा विश्वास रिपाइंचे नेते व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे व्यक्त केला. ते एका कामानिमित्त नागपुरात आले असता विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते.

 

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्यात लवकरच भाजप-शिवसेनेचे सरकार येईल, असा विश्वास रिपाइंचे नेते व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे व्यक्त केला. ते एका कामानिमित्त नागपुरात आले असता विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. (BJP-Shiv Sena government in the state soon)

आठवले म्हणाले, उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना कंटाळले असून ते बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आहेत, तसे संकेत त्यांनी दिले आहेत. महाविकास आघाडी सरकारला लवकरच दोन वर्ष पूर्ण होणार आहेत. परंतु हे सरकार दोन वर्षाचा कालावधी पूर्ण करू शकणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील असलेला वाद मिटावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सरकार बनवण्याच्या दृष्टीने भाजप नेते आणि उद्धव ठाकरे यांनी लवकरात लवकर एकमेकांशी चर्चा करावी, यासाठी आपण मध्यस्थी करायला तयार असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले