शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

दीक्षाभूमीला ‘ब’वर्ग दर्जा - राज्य सरकारचा निर्णय :

By admin | Updated: August 24, 2015 02:23 IST

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेल्या दीक्षाभूमीला राज्य सरकारने ‘ब’वर्ग तीर्थक्षेत्र / पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे.

आंबेडकरी अनुयायांकडून स्वागत नागपूर : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेल्या दीक्षाभूमीला राज्य सरकारने ‘ब’वर्ग तीर्थक्षेत्र / पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे. या संबंधीचा शासकीय आदेश १४ आॅगस्ट रोजी पर्यंटन व सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने जारी केला आहे. यामुळे आंबेडकरी अनुयायांनी लावून धरलेली मागणी पूर्ण झाली आहे. दीक्षाभूमीचे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व आहे. दीक्षाभूमीवर दरवर्षी लाखो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटक व आंबेडकरी अनुयायी येतात. दीक्षाभूमीचा समावेश ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्र किंवा पर्यटन स्थळात करा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. त्यासाठी राज्य सरकारला निवेदने देण्यात आली. आंबेडकरी व्यासपीठ, सभा, बैठकांमध्येही तशी मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत राज्य सरकारने दीक्षाभूमीला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र / पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे. सोबतच सध्यस्थितीत कुठल्याही स्थळाला ‘अ’ वर्ग दर्जा घोषित करण्याची तरतूद नाही, असेही स्पष्ट केले आहे. आंबेडकरी अनुयायांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. (प्रतिनिधी)