शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

मित्रांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:12 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क नरखेड : हरविलेला माेबाईल सापडल्यानंतर ताे परत करण्यासाठी शेतात पार्टीचे आयाेजन करण्यात आले. मित्र पाेळ्या आणण्यासाठी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

नरखेड : हरविलेला माेबाईल सापडल्यानंतर ताे परत करण्यासाठी शेतात पार्टीचे आयाेजन करण्यात आले. मित्र पाेळ्या आणण्यासाठी घरी जाताच एकाने त्या भाजीत विषारी द्रव्य मिसळविले. ही बाब लक्षात येताच सर्व जण जेवण न करता निघून गेले. मात्र, ती भाजी खाल्ल्याने दाेन कुत्र्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच प्रकरण पाेलिसात पाेहाेचले. ही घटना नरखेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पिलापूर (ता. नरखेड) शिवारात २५ डिसेंबर २०१३ राेजी घडली असून, पाेलिसांनी पसार झालेल्या आराेपीस सात वर्षांनी अर्थात बुधवारी (दि. १०) नागपूर शहरातून अटक केली.

नीलेश धनराज नारनवरे (३२, रा. पिलापूर, ता. नरखेड) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. नीलेशचा हरविलेला माेबाईल देवीदास महादेव नारनवरे, रा. पिलापूर याला सापडल्याने ताे परत देण्यासाठी देवीदास व अन्य तीन मित्रांनी नीलेशला पार्टी मागितली हाेती. नीलेशने हाेकार दिल्याने २५ डिसेंबर २०१३ च्या रात्री पिलापूर शिवारातील दिदावत यांच्या शेतात मटनाची पार्टी आयाेजित केली हाेती.

भाजी तयार केल्यानंतर नीलेश शेतात थांबला तर अन्य चाैघे पाेळ्या आणण्यासाठी त्यांच्या घरी गेले. ते परत आले असता, त्यांना नीलेश भाजीत काहीतरी मिसळत असल्याचे चाैघांच्याही निदर्शनास आले. त्यांनी विचारणा करताच नीलेश तिथून पळून गेला. त्यामुळे चाैघांनी जेवण न करता ती भाजी फेकून दिली. दुसऱ्या दिवशी (२६ डिसेंबर २०१३) ती भाजी खाल्ल्याने दाेन कुत्र्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे देवीदास नारनवरे याने पाेलिसात तक्रार नाेंदविली. याप्रकरणी नरखेड पाेलिसांनी भादंवि ३२८, ३०७, १२० अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला.

...

नागपुरातून घेतले ताब्यात

आराेपी नीलेशला अटक करण्यासाठी पाेलीस प्रशासनाने ‘फरार आरोपी पाहिजेत’ या अभियानांतर्गत राेख बक्षीस जाहीर केले हाेते. दरम्यान, ताे नागपूर शहरातील अवस्थीनगर, सादिकाबाद भागात असल्याची माहिती तपास अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे यांना मिळाली हाेती. नरखेड पाेलिसांच्या पथकाने या भागात सापळा रचून आराेपी नीलेशला शिताफीने ताब्यात घेत अटक केली. या पथकात हरिश्चंद्र गावडे यांच्यासह मनीष सोनोने, कैलास उईके, दिगांबर राठोड, राजकुमार सातुर व नीतेश पुसाम या पाेलीस कर्मचाऱ्यांचा समावेश हाेता. हे सर्व जण राेख बक्षिसाचे मानकरी ठरले.