शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
5
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
6
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
7
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
8
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
9
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
10
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
11
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
12
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
13
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
14
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
15
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
16
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
17
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
18
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
19
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
20
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात

आरटीईच्या प्रतिपुर्तीत ५० टक्के कपात, पालकांकडून मात्र १०० टक्के फी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:07 IST

नागपूर : राज्य सरकारने आरटीई अंतर्गत शाळांना देण्यात येणाऱ्या प्रतिपूर्तीत ५० टक्केची घट केली आहे. मग पालकांकडून १०० टक्के ...

नागपूर : राज्य सरकारने आरटीई अंतर्गत शाळांना देण्यात येणाऱ्या प्रतिपूर्तीत ५० टक्केची घट केली आहे. मग पालकांकडून १०० टक्के फी वसुली का, असा सवाल पालकांनी राज्य सरकारकडे केला आहे. शाळा जर ऑनलाईन असेल तर आम्हालाही फीमध्ये ५० टक्के सूट द्यावी, अशी मागणी पालक संघटनांनी पत्रपरिषदेतून सरकारकडे केली .

गेल्या वर्षभरापासून पालक व शाळा व्यवस्थापनात स्कूल फी वरून सातत्याने वाद सुरू आहे. प्रशासन पालकांचे समाधान करू शकले नाही. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन शाळांकडून होत नाही. शाळांनी ‘पीटीए’ चा गैरवापर केला आहे. सर्व शाळा चॅरीटेबल ट्रस्ट अंतर्गत नोंदणीकृत असल्याने शाळांनी आपले फायनान्शियल ऑडिट सादर करणे गरजेचे आहे. शाळांची मनमानी सुरू असून, फी न भरू शकलेल्या पालकांच्या पाल्यांच्या टीसी शाळेने घरी पाठविले आहे. न्यायालयाचे निर्देश शाळा पाळत नाही, सीबीएसईच्या गाईडलाईन पाळत नाही. राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयाकडे पाठ दाखविली जाते, असे असताना अधिकारी कारवाई करीत नाही. त्यामुळे पालक संघटना आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. पत्रपरिषदेला पंकज गुल्हाने, अजय चालखुरे, अमित होशिंग, अ‍ॅड. पवन सहारे, अभिषेक जैन, संदीप अग्रवाल, संजय शर्मा, गिरीश पांडे आदी उपस्थित होते.