शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील विकास कामासाठी हवे १३८ कोटी

By admin | Updated: December 27, 2014 03:02 IST

जिल्ह्यातील रस्ते व पुलांची दुरुस्ती तसेच सरपंच भवन येथील सभागृह बांधकाम यासाठी १३८ कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेने राज्य सरकारकडे केली आहे.

नागपूर : जिल्ह्यातील रस्ते व पुलांची दुरुस्ती तसेच सरपंच भवन येथील सभागृह बांधकाम यासाठी १३८ कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेने राज्य सरकारकडे केली आहे.२०१३-१४ सालातील अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील रस्ते व पुलांचे प्रचंड नुकसान झाले होते. रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी १६० कोटींची मागणी केली होती. यातील जमेतम ३२ कोटींचा निधी मिळाला आहे. उर्वरित निधी उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. सोबतच ७० कोटींचे प्रस्ताव मंजुरीसाठी सरकारकडे पाठविले आहे. जिल्ह्यात ८०९१. ४२ कि.मी. लांबीचे ग्रामीण तर २८५९ कि.मी. लांबीचे इतर जिल्हा मार्ग आहेत. या रस्त्यांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी जि.प.कडे आहे. एक कि.मी. लांबीच्या रस्ता दुरुस्तीसाठी एक ते सव्वा लाखाचा खर्च येतो. त्यामुळे सेस फंडातून ही कामे करणे शक्य नाही. रस्ते देखभाल व दुरुस्तीसाठी सरकारकडून दरवर्षी आठ ते नऊ कोटींचा निधी दिला जातो. परंतु जिल्ह्यातील रस्त्यांची लांबी विचारात घेता यातून दुरुस्ती शक्य नाही. त्यामुळे अतिवृष्टी व पुरामुळे नादुरुस्त झालेल्या रस्त्यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था वर्षभरापासून विस्कळीत झाली आहे. लोकांची गैरसोय होत असून विकास कामांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे सरकारकडे निधीची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)