शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

मु.पो. हडोळती

By admin | Updated: May 8, 2016 01:24 IST

एक गाव बहुमताने दारूबंदी करते आणि अकरा वर्षानी आपलाच निर्णय बदलून दारूच्या दुकानाचे उद्घाटन करते. का? लातूर जिल्ह्यातून एक स्पेशल रिपोर्ट

- गजानन दिवाण
 
एक गाव बहुमताने दारूबंदी करते आणि अकरा वर्षानी आपलाच निर्णय बदलून दारूच्या दुकानाचे उद्घाटन करते. का? लातूर जिल्ह्यातून एक स्पेशल रिपोर्ट
 
1962 पर्यंत 
 - गावात वतनदारी कायम होती. 
हळूहळू गाव बदलू लागले. समाजकारण कमी आणि राजकारण जास्त होऊ लागले. बिनविरोधचे खूळ आले. 
आपल्या कानाखालच्या माणसाला समोर करायचे, बिनविरोध निवडून आणायचे आणि सत्ता आपण गाजवायची, असे राजकारण सुरू झाले. 
गावातले चांगले लोक हळूहळू राजकारणापासून दूर जाऊ लागले.
 
2005 च्या आधी
-  गावात दारूची दोन दुकाने होती. एक दुकान मध्यवस्तीत बसस्टँडवर आणि दुसरे ग्रामपंचायतीच्याच इमारतीत. नोटीस दिल्यानंतर ग्रामपंचायतीतले दुकान गुंडाळले. 
 पोरीबाळींच्या त्रसाचे कारण ठरणारे बसस्टँडवरील दुकान गावातच दुस:या ठिकाणी नेण्याची विनंती गावक:यांनी केली; पण पैशाच्या जोरावर दुकानदाराची दंडेलशाही सुरू राहिली.
 
6 मे 2005
-  गावकरी इरेला पेटले. जीआर मागवला. महिलांचे मतदान घेतले. 
 या दिवशी गावाने 1629 विरुद्ध 118 अशा विक्रमी मतांनी उभी बाटली आडवी केली.
हडोळतीमध्ये दारूबंदी लागू झाली.
 
2005 ते 2015
-  दीडेक वर्ष दारूविना चांगले गेले. 
पुढे गोरगरीब पोरे चोरून बाटली-दोन बाटल्या विकू लागली. मग पुढा:यांनीच हा धंदा सुरू केला. बेकायदा दारूच्या व्यवहारात त्यांचे खिसे भरू लागले. ईष्र्या वाढली. 
 जो तो दारूच्या धंद्यात उतरला. जवळपास पन्नासेक घरांत दारू विकली जाऊ लागली. 
 बंदी नसताना 40 रुपयांना मिळणारी बाटली 70 रुपयांना मिळू लागली. फोनवर ऑर्डरी सुरू झाल्या. घराघरांत दारूविक्री वाढली. 
 पोलिसांनी अवैध दारूविक्री बंद केली नाहीच, तक्रारकत्र्यालाच त्रस देणो सुरू झाले. 
 मुले शाळेत कमी आणि खिशात बाटल्या घेऊन बसस्टँडवरच जास्त दिसू लागली. 
 दारू दुकान नसल्याने बाजार थंडावला अशी ओरडही सुरू झाली. व्यापारी वैतागले. बायका संतापल्या. लोक कंटाळले.
 
15 ऑगस्ट 2015
 - गावात ग्रामसभा झाली. ‘सोयीच्या’ महिलांनाच निरोप गेला. शंभरच्या आसपास महिला असतील. हात वर करून मतदान घेण्यात आले. 
 ग्रामसभेचा ठराव बहुमताने पास झाला : ‘गावातली दारूबंदी उठवा.’
 
1 एप्रिल 2016
-  गावच्या मुख्य रस्त्यावरच रीतसर थाटामाटात सरकारमान्य देशी दारूचे दुकान सुरू झाले. 
 गावात एक बारही आहे. तिथे थोडे प्रतिष्ठित नागरिक जातात. 
 1 एप्रिलपासून सगळ्यांचीच सोय झाली आहे. आता मरगळलेल्या व्यापारालाही बरकत येईल म्हणतात.