शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

मु.पो. हडोळती

By admin | Updated: May 8, 2016 01:24 IST

एक गाव बहुमताने दारूबंदी करते आणि अकरा वर्षानी आपलाच निर्णय बदलून दारूच्या दुकानाचे उद्घाटन करते. का? लातूर जिल्ह्यातून एक स्पेशल रिपोर्ट

- गजानन दिवाण
 
एक गाव बहुमताने दारूबंदी करते आणि अकरा वर्षानी आपलाच निर्णय बदलून दारूच्या दुकानाचे उद्घाटन करते. का? लातूर जिल्ह्यातून एक स्पेशल रिपोर्ट
 
1962 पर्यंत 
 - गावात वतनदारी कायम होती. 
हळूहळू गाव बदलू लागले. समाजकारण कमी आणि राजकारण जास्त होऊ लागले. बिनविरोधचे खूळ आले. 
आपल्या कानाखालच्या माणसाला समोर करायचे, बिनविरोध निवडून आणायचे आणि सत्ता आपण गाजवायची, असे राजकारण सुरू झाले. 
गावातले चांगले लोक हळूहळू राजकारणापासून दूर जाऊ लागले.
 
2005 च्या आधी
-  गावात दारूची दोन दुकाने होती. एक दुकान मध्यवस्तीत बसस्टँडवर आणि दुसरे ग्रामपंचायतीच्याच इमारतीत. नोटीस दिल्यानंतर ग्रामपंचायतीतले दुकान गुंडाळले. 
 पोरीबाळींच्या त्रसाचे कारण ठरणारे बसस्टँडवरील दुकान गावातच दुस:या ठिकाणी नेण्याची विनंती गावक:यांनी केली; पण पैशाच्या जोरावर दुकानदाराची दंडेलशाही सुरू राहिली.
 
6 मे 2005
-  गावकरी इरेला पेटले. जीआर मागवला. महिलांचे मतदान घेतले. 
 या दिवशी गावाने 1629 विरुद्ध 118 अशा विक्रमी मतांनी उभी बाटली आडवी केली.
हडोळतीमध्ये दारूबंदी लागू झाली.
 
2005 ते 2015
-  दीडेक वर्ष दारूविना चांगले गेले. 
पुढे गोरगरीब पोरे चोरून बाटली-दोन बाटल्या विकू लागली. मग पुढा:यांनीच हा धंदा सुरू केला. बेकायदा दारूच्या व्यवहारात त्यांचे खिसे भरू लागले. ईष्र्या वाढली. 
 जो तो दारूच्या धंद्यात उतरला. जवळपास पन्नासेक घरांत दारू विकली जाऊ लागली. 
 बंदी नसताना 40 रुपयांना मिळणारी बाटली 70 रुपयांना मिळू लागली. फोनवर ऑर्डरी सुरू झाल्या. घराघरांत दारूविक्री वाढली. 
 पोलिसांनी अवैध दारूविक्री बंद केली नाहीच, तक्रारकत्र्यालाच त्रस देणो सुरू झाले. 
 मुले शाळेत कमी आणि खिशात बाटल्या घेऊन बसस्टँडवरच जास्त दिसू लागली. 
 दारू दुकान नसल्याने बाजार थंडावला अशी ओरडही सुरू झाली. व्यापारी वैतागले. बायका संतापल्या. लोक कंटाळले.
 
15 ऑगस्ट 2015
 - गावात ग्रामसभा झाली. ‘सोयीच्या’ महिलांनाच निरोप गेला. शंभरच्या आसपास महिला असतील. हात वर करून मतदान घेण्यात आले. 
 ग्रामसभेचा ठराव बहुमताने पास झाला : ‘गावातली दारूबंदी उठवा.’
 
1 एप्रिल 2016
-  गावच्या मुख्य रस्त्यावरच रीतसर थाटामाटात सरकारमान्य देशी दारूचे दुकान सुरू झाले. 
 गावात एक बारही आहे. तिथे थोडे प्रतिष्ठित नागरिक जातात. 
 1 एप्रिलपासून सगळ्यांचीच सोय झाली आहे. आता मरगळलेल्या व्यापारालाही बरकत येईल म्हणतात.