शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

मु.पो. हडोळती

By admin | Updated: May 8, 2016 01:24 IST

एक गाव बहुमताने दारूबंदी करते आणि अकरा वर्षानी आपलाच निर्णय बदलून दारूच्या दुकानाचे उद्घाटन करते. का? लातूर जिल्ह्यातून एक स्पेशल रिपोर्ट

- गजानन दिवाण
 
एक गाव बहुमताने दारूबंदी करते आणि अकरा वर्षानी आपलाच निर्णय बदलून दारूच्या दुकानाचे उद्घाटन करते. का? लातूर जिल्ह्यातून एक स्पेशल रिपोर्ट
 
1962 पर्यंत 
 - गावात वतनदारी कायम होती. 
हळूहळू गाव बदलू लागले. समाजकारण कमी आणि राजकारण जास्त होऊ लागले. बिनविरोधचे खूळ आले. 
आपल्या कानाखालच्या माणसाला समोर करायचे, बिनविरोध निवडून आणायचे आणि सत्ता आपण गाजवायची, असे राजकारण सुरू झाले. 
गावातले चांगले लोक हळूहळू राजकारणापासून दूर जाऊ लागले.
 
2005 च्या आधी
-  गावात दारूची दोन दुकाने होती. एक दुकान मध्यवस्तीत बसस्टँडवर आणि दुसरे ग्रामपंचायतीच्याच इमारतीत. नोटीस दिल्यानंतर ग्रामपंचायतीतले दुकान गुंडाळले. 
 पोरीबाळींच्या त्रसाचे कारण ठरणारे बसस्टँडवरील दुकान गावातच दुस:या ठिकाणी नेण्याची विनंती गावक:यांनी केली; पण पैशाच्या जोरावर दुकानदाराची दंडेलशाही सुरू राहिली.
 
6 मे 2005
-  गावकरी इरेला पेटले. जीआर मागवला. महिलांचे मतदान घेतले. 
 या दिवशी गावाने 1629 विरुद्ध 118 अशा विक्रमी मतांनी उभी बाटली आडवी केली.
हडोळतीमध्ये दारूबंदी लागू झाली.
 
2005 ते 2015
-  दीडेक वर्ष दारूविना चांगले गेले. 
पुढे गोरगरीब पोरे चोरून बाटली-दोन बाटल्या विकू लागली. मग पुढा:यांनीच हा धंदा सुरू केला. बेकायदा दारूच्या व्यवहारात त्यांचे खिसे भरू लागले. ईष्र्या वाढली. 
 जो तो दारूच्या धंद्यात उतरला. जवळपास पन्नासेक घरांत दारू विकली जाऊ लागली. 
 बंदी नसताना 40 रुपयांना मिळणारी बाटली 70 रुपयांना मिळू लागली. फोनवर ऑर्डरी सुरू झाल्या. घराघरांत दारूविक्री वाढली. 
 पोलिसांनी अवैध दारूविक्री बंद केली नाहीच, तक्रारकत्र्यालाच त्रस देणो सुरू झाले. 
 मुले शाळेत कमी आणि खिशात बाटल्या घेऊन बसस्टँडवरच जास्त दिसू लागली. 
 दारू दुकान नसल्याने बाजार थंडावला अशी ओरडही सुरू झाली. व्यापारी वैतागले. बायका संतापल्या. लोक कंटाळले.
 
15 ऑगस्ट 2015
 - गावात ग्रामसभा झाली. ‘सोयीच्या’ महिलांनाच निरोप गेला. शंभरच्या आसपास महिला असतील. हात वर करून मतदान घेण्यात आले. 
 ग्रामसभेचा ठराव बहुमताने पास झाला : ‘गावातली दारूबंदी उठवा.’
 
1 एप्रिल 2016
-  गावच्या मुख्य रस्त्यावरच रीतसर थाटामाटात सरकारमान्य देशी दारूचे दुकान सुरू झाले. 
 गावात एक बारही आहे. तिथे थोडे प्रतिष्ठित नागरिक जातात. 
 1 एप्रिलपासून सगळ्यांचीच सोय झाली आहे. आता मरगळलेल्या व्यापारालाही बरकत येईल म्हणतात.