शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

मु.पो. हडोळती

By admin | Updated: May 8, 2016 01:24 IST

एक गाव बहुमताने दारूबंदी करते आणि अकरा वर्षानी आपलाच निर्णय बदलून दारूच्या दुकानाचे उद्घाटन करते. का? लातूर जिल्ह्यातून एक स्पेशल रिपोर्ट

- गजानन दिवाण
 
एक गाव बहुमताने दारूबंदी करते आणि अकरा वर्षानी आपलाच निर्णय बदलून दारूच्या दुकानाचे उद्घाटन करते. का? लातूर जिल्ह्यातून एक स्पेशल रिपोर्ट
 
1962 पर्यंत 
 - गावात वतनदारी कायम होती. 
हळूहळू गाव बदलू लागले. समाजकारण कमी आणि राजकारण जास्त होऊ लागले. बिनविरोधचे खूळ आले. 
आपल्या कानाखालच्या माणसाला समोर करायचे, बिनविरोध निवडून आणायचे आणि सत्ता आपण गाजवायची, असे राजकारण सुरू झाले. 
गावातले चांगले लोक हळूहळू राजकारणापासून दूर जाऊ लागले.
 
2005 च्या आधी
-  गावात दारूची दोन दुकाने होती. एक दुकान मध्यवस्तीत बसस्टँडवर आणि दुसरे ग्रामपंचायतीच्याच इमारतीत. नोटीस दिल्यानंतर ग्रामपंचायतीतले दुकान गुंडाळले. 
 पोरीबाळींच्या त्रसाचे कारण ठरणारे बसस्टँडवरील दुकान गावातच दुस:या ठिकाणी नेण्याची विनंती गावक:यांनी केली; पण पैशाच्या जोरावर दुकानदाराची दंडेलशाही सुरू राहिली.
 
6 मे 2005
-  गावकरी इरेला पेटले. जीआर मागवला. महिलांचे मतदान घेतले. 
 या दिवशी गावाने 1629 विरुद्ध 118 अशा विक्रमी मतांनी उभी बाटली आडवी केली.
हडोळतीमध्ये दारूबंदी लागू झाली.
 
2005 ते 2015
-  दीडेक वर्ष दारूविना चांगले गेले. 
पुढे गोरगरीब पोरे चोरून बाटली-दोन बाटल्या विकू लागली. मग पुढा:यांनीच हा धंदा सुरू केला. बेकायदा दारूच्या व्यवहारात त्यांचे खिसे भरू लागले. ईष्र्या वाढली. 
 जो तो दारूच्या धंद्यात उतरला. जवळपास पन्नासेक घरांत दारू विकली जाऊ लागली. 
 बंदी नसताना 40 रुपयांना मिळणारी बाटली 70 रुपयांना मिळू लागली. फोनवर ऑर्डरी सुरू झाल्या. घराघरांत दारूविक्री वाढली. 
 पोलिसांनी अवैध दारूविक्री बंद केली नाहीच, तक्रारकत्र्यालाच त्रस देणो सुरू झाले. 
 मुले शाळेत कमी आणि खिशात बाटल्या घेऊन बसस्टँडवरच जास्त दिसू लागली. 
 दारू दुकान नसल्याने बाजार थंडावला अशी ओरडही सुरू झाली. व्यापारी वैतागले. बायका संतापल्या. लोक कंटाळले.
 
15 ऑगस्ट 2015
 - गावात ग्रामसभा झाली. ‘सोयीच्या’ महिलांनाच निरोप गेला. शंभरच्या आसपास महिला असतील. हात वर करून मतदान घेण्यात आले. 
 ग्रामसभेचा ठराव बहुमताने पास झाला : ‘गावातली दारूबंदी उठवा.’
 
1 एप्रिल 2016
-  गावच्या मुख्य रस्त्यावरच रीतसर थाटामाटात सरकारमान्य देशी दारूचे दुकान सुरू झाले. 
 गावात एक बारही आहे. तिथे थोडे प्रतिष्ठित नागरिक जातात. 
 1 एप्रिलपासून सगळ्यांचीच सोय झाली आहे. आता मरगळलेल्या व्यापारालाही बरकत येईल म्हणतात.