शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
3
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
4
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
5
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
6
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
7
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
8
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
9
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
11
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
12
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
13
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
14
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
15
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
16
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
17
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
18
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
19
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
20
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी

युवकांनी द्वेषाच्या राजकारणात पडू नये

By admin | Updated: January 16, 2017 02:31 IST

स्थानिक गटतट, द्वेषाच्या राजकारणात न पडता, युवकांनी आपली कार्यशक्ती राष्ट्राच्या विकासासाठी खर्ची घालावी

मुंबई : स्थानिक गटतट, द्वेषाच्या राजकारणात न पडता, युवकांनी आपली कार्यशक्ती राष्ट्राच्या विकासासाठी खर्ची घालावी, स्वामी विवेकानंद यांना अभिपे्रत असलेल्या भारताच्या प्रगतीसाठी आपली ऊर्जा सकारात्मक कार्यात लावावी, असे आवाहन मान्यवरांनी युवा महोत्सवामध्ये केले.राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधत, मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेल्फेअर’ या स्वंयसेवी संस्थेच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष महंमद सिराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमामध्ये, ‘सामाजिक परिवर्तन व तरुणांची जबाबदारी, महाग शिक्षण व्यवस्था आणि युवा आंदोलनाची गरज, सांस्कृतिक क्षेत्रात तरुणांपुढील आव्हाने, उद्योग व व्यापार आणि राजकारणातील तरुणांची भागीदारी,’ या विषयावर विविध मान्यवरांनी तपशीलवार मते व्यक्त केली. महंमद सिराज म्हणाले, ‘सध्याची युवा पिढी सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे. मात्र, त्यांच्या ज्ञानाचा वापर नकारात्मक बाबींकडे जास्त प्रमाणात होत आहे. त्याला प्रतिबंध घालून आपले कौशल्य समाजाच्या विकासात लावणे गरजेचे आहे. सोशल मीडियाचा वापर चांगल्या कार्यासाठी केला गेला पाहिजे. या वेळी उपाध्यक्ष रमेश कदम यांनी तरुणांनी कोणत्याही गटतट, पंथामध्ये विभागून न जाता, सामाजिक एकात्मता अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची गरज व्यक्त केली. (प्रतिनिधी)