शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

युवक काँग्रेसचा मंत्रालयावर मोर्चा

By admin | Updated: August 20, 2015 00:40 IST

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे

मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांना त्यांचे न्याय्य हक्कांसाठी मिळवून देण्यासाठी, त्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यासाठी तसेच दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून वाढीव मदत मिळावी आदी मागण्यांसाठी अखिल भारतीय युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष आ. अमरिंदर सिंग राजा ब्रार व महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून मंत्रालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.प्रारंभी कार्यकर्ते आझाद मैदान येथील मुंबई विभागीय कॉंग्रेस कमिटीच्या कार्यालयात एकत्र जमले. मुंबई विभागीय कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, महाराष्ट्र कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित केले. ब्रार म्हणाले, या सरकारने काळा पैसा बाहेर काढण्याच्या केलेल्या वल्गना फोल ठरत आहेत. परंतु मोदी सरकार या भ्रष्टाचारी मंत्र्यांना संरक्षण देण्याचे काम करीत आहे. मोर्चाचा उद्देश मंत्रालयाला घेराव घालण्याचा होता. परंतु तेथे धडकण्यापूर्वीच आझाद मैदान येथे पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले. आले. या मोर्चात आ. नसीम खान, आ. वर्षा गायकवाड, आ. आनंदराव पाटील, आ. यशोमती ठाकूर, आ. हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे सरचिटणीस हिम्मत सिंह, गणेशकुमार यादव, रित्वीज जोशी, विदीत चौधरी यांच्यासह युवक कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)