शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

टीबीला हरवण्यासाठी तरुणांचा सहभाग महत्वाचा - राजकुमार बडोले

By admin | Updated: July 9, 2016 17:58 IST

देशासह राज्यात टीबीच्या रुग्णामध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आता टीबीला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 09 - टीबी हरेल तर देश जिंकेल या घोषणेसह देशभरात टीबी हटवण्याची मोहिम सुरू असली तर देशासह राज्यात टीबीच्या रुग्णामध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आता टीबीला हरवण्यासाठी तरूणांसह सर्वांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे असे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले. मुंबईतील एका कार्यक्रमात ते बोलत होते.  
 
त्यावेळी त्यांनी समाजात टीबी विषयी असलेले गैरसमज दूर करणे आवश्यक असल्याचे सांगत यासंबंधी जनजागृती करण्यासाठी सामजिक न्याय मंत्रालय काम करणार असल्याचे सांगितले. तसेच यामध्ये युवकांची मदत घेतली जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
 
यासाठी विद्यापिठाची मदत घेऊन जनजागृती केली जाणार असून एनएसएसची मुलेही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्याच बरोबर संशोधनावरही भर दिला जाणार आहे आणि लवकरच निदानसाठी जनजागृती केली जाणार असल्याचे ते म्हणाले.