शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
2
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
3
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
4
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
5
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
6
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
7
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
8
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
9
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली
10
स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; भाजपाच्या शत्रूशी केली हातमिळवणी, काय घडलं?
11
Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
12
Asia Cup 2025 : 'बॅग'सह 'लक फॅक्टर' घेऊन दुबईला पोहचलाय कोच गंभीर! नेमकी काय आहे ही भानगड?
13
गोराई बीचवर मिनीबस भरतीच्या पाण्यात अडकली; चालकाचे जीवघेणं धाडस, तीन तासांनी...
14
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
15
"नेपाळसाठी काळा दिवस...", देशातील हिंसक परिस्थिती पाहून मनीषा कोईरालाची भावुक पोस्ट
16
केसगळती, अपचनावर 'रामबाण' उपाय; तुळशीची ३-४ पानं खा, शरीरात होतील चमत्कारिक बदल
17
सोनं १३०० रुपये तर चांदी ३००० रुपयांनी महागली, तुमच्या शहरातील आजचा दर काय?
18
‘ऑफिसात जीव गेला तरी बेहत्तर, पण नोकरी सोडणार नाही’, तरुणाने मांडली EMI मध्ये अडकलेल्या मध्यमवर्गीयाची व्यथा 
19
Uddhav Thackeray: शिवसेनेच्या (यूबीटी) मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार नाही?
20
Apple iPhone : काय सांगता! प्रत्येक फोनवर अ‍ॅपल एवढा नफा मिळवते, आयफोन बनवण्यासाठी खर्च किती येतो?

वर्षभरातच लोक सरकारला कंटाळले

By admin | Updated: November 3, 2015 02:45 IST

भाजपा आणि शिवसेना सत्तेत असूनही राष्ट्रवादी-काँग्रेसने त्यांच्यापेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्त जागा जिंकल्या. यावरून एक वर्षाच्या आतच लोकांचा या सरकारबद्दल

मुंबई : भाजपा आणि शिवसेना सत्तेत असूनही राष्ट्रवादी-काँग्रेसने त्यांच्यापेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्त जागा जिंकल्या. यावरून एक वर्षाच्या आतच लोकांचा या सरकारबद्दल अपेक्षाभंग झाल्याचे सिद्ध होते, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केले. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात तटकरे म्हणाले की, आमच्या सरकारमधील दोन पक्षांमध्ये मतभेद होते, मात्र मनभेद नव्हते. पण या सरकारमधील दुहीचा दुष्परिणाम पहिल्याच वर्षात झालेला दिसतो. आजच्या निकालाने या सरकारच्या कामगिरीचा पंचनामा जनतेने केला आहे. सरकारवर मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण नाही, हे त्यांच्या वक्तव्यांवरूनच दिसत आहे. शिवसेना आणि भाजपात कितीही वितुष्ट आलेले दिसत असले तरी शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याचे धाडस दाखविणार नाही, असे भाकीत तटकरे यांनी व्यक्त केले. दुष्काळी उपाययोजनांच्या नावाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फसवणूक करीत असल्याचा आरोप करताना ते म्हणाले की, राज्यातील लाखो एपीएल कार्डधारकांना ७ रुपये किलोने गहू आणि ९ रुपये किलोने तांदूळ दिला जात होता, तो या सरकारने बंद केला. आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमध्ये दिलेली अन्नसुरक्षा नवीन नाही. रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे यांच्या आणि स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात भाजपाचा पराभव झाला, यात बरेच काही आले, असे तटकरे म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)