शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘चुकलेल्यां’ना पुन्हा संधी मिळणार?

By admin | Updated: July 15, 2016 03:23 IST

अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत चुकीचे अर्ज भरणारे किंवा अर्ज भरून यादीत नाव आल्यानंतर प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना २० जुलैनंतर प्रवेशाची आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत चुकीचे अर्ज भरणारे किंवा अर्ज भरून यादीत नाव आल्यानंतर प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना २० जुलैनंतर प्रवेशाची आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे. आॅनलाइन प्रक्रियेत सामील न झालेल्या किंवा सामील झाल्यानंतर चुकीमुळे बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची आणखी एक संधी देण्याचा विचार सुरू असल्याचे उपसंचालक कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.उपसंचालक कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश विद्यार्थ्यांनी चुकीचा अर्ज भरल्याने किंवा पसंतीक्रम अर्जात चुकी केल्याने त्यांना आॅनलाइन प्रक्रियेपासून वंचित राहावे लागले. याशिवाय अर्धवट माहितीमुळे काही विद्यार्थ्यांनी पहिल्या किंवा दुसऱ्या यादीत प्रवेश निश्चित झाल्यानंतर संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेतलेले नाहीत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना मुंबई महानगर क्षेत्रातील उरलेल्या रिक्त जागांवर प्रवेश देण्याचा विचार सुरू आहे. त्यासाठी उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांची एक बैठकही बुधवारी पार पडली.अकरावीची तिसरी यादी मंगळवारी जाहीर झाली असून, अद्याप १ हजार २२८ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्यासाठी १८ जुलैला अकरावीची चौथी यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे २० जुलैपर्यंत चौथ्या यादीतील विद्यार्थी महाविद्यालयांत प्रवेश घेतील. त्यानंतरच अर्ज न भरलेले, चुकीचा अर्ज भरलेले, अर्ज भरून यादीत नाव आल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश न घेतलेले विद्यार्थी यांच्यासाठी आॅनलाइन प्रवेश नोंदणी सुरू होण्याची शक्यता आहे.