शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

पानसरेंवरील हल्ल्याची जबाबदारी कोणाची ? - उद्धव ठाकरे

By admin | Updated: February 17, 2015 10:13 IST

कॉ. गोविंद पानसरेंवरील भ्याड हल्ल्याची जबाबदारी कोणाची ? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई,दि. १७ - नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली तेव्हा तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस - राष्ट्रवादीला आरोपीच्या पिंज-यात उभे करण्यात आले होते. आता कॉ. गोविंद पानसरेंवर हल्ला झाला असून या हल्ल्याची जबाबदारी कोणाची ? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. 

कोल्हापूरमध्ये कॉ. गोविंद पानसरेंवर सोमवारी प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सामनामधून भाजपावर निशाणा साधला. कॉ. गोविंद पानसरे हे कडवट पुरोगामी असला तरी त्यांना त्यांचा विचार मांडण्याचा अधिकार असून अशाप्रकारचे भ्याड हल्ले त्यांचे भाषण व लिखाण स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाही असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. पानसरे व त्यांच्या वृद्ध पत्नीवर हल्ला करणे हे षंढपणाचे लक्षण आहे असेही त्यांनी नमूद केले. दिवसाढवळ्या पानसरेंवर हल्ला झाला असून याची जबाबदारी कोणाची असा सवाल उपस्थित करत राज्यातील कायदा व सुव्यस्थेचे धिंडवडे निघाले असून गुन्हेगार मोकाट सुटल्याची ओरड केल्यास राज्य सरकारही आपलेच आहे, आज दुसरे सरकार असते तर त्यांना शब्दांनी चोपले असते असा चिमटाही त्यांनी काढला आहे. 

ओवेसी छाप लोक येऊन जातात पण त्यांना प्रत्युत्तर फक्त शिवसैनिकच देऊ शकतात. पण गोविंद पानसरेंवर हल्ला करणा-यांना भलचात चेव चढला असून नवीन राज्यसरकारने हे चित्र बदलावे अशी मागणी केेली.