शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पानसरेंवरील हल्ल्याची जबाबदारी कोणाची ? - उद्धव ठाकरे

By admin | Updated: February 17, 2015 10:13 IST

कॉ. गोविंद पानसरेंवरील भ्याड हल्ल्याची जबाबदारी कोणाची ? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई,दि. १७ - नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली तेव्हा तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस - राष्ट्रवादीला आरोपीच्या पिंज-यात उभे करण्यात आले होते. आता कॉ. गोविंद पानसरेंवर हल्ला झाला असून या हल्ल्याची जबाबदारी कोणाची ? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. 

कोल्हापूरमध्ये कॉ. गोविंद पानसरेंवर सोमवारी प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सामनामधून भाजपावर निशाणा साधला. कॉ. गोविंद पानसरे हे कडवट पुरोगामी असला तरी त्यांना त्यांचा विचार मांडण्याचा अधिकार असून अशाप्रकारचे भ्याड हल्ले त्यांचे भाषण व लिखाण स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाही असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. पानसरे व त्यांच्या वृद्ध पत्नीवर हल्ला करणे हे षंढपणाचे लक्षण आहे असेही त्यांनी नमूद केले. दिवसाढवळ्या पानसरेंवर हल्ला झाला असून याची जबाबदारी कोणाची असा सवाल उपस्थित करत राज्यातील कायदा व सुव्यस्थेचे धिंडवडे निघाले असून गुन्हेगार मोकाट सुटल्याची ओरड केल्यास राज्य सरकारही आपलेच आहे, आज दुसरे सरकार असते तर त्यांना शब्दांनी चोपले असते असा चिमटाही त्यांनी काढला आहे. 

ओवेसी छाप लोक येऊन जातात पण त्यांना प्रत्युत्तर फक्त शिवसैनिकच देऊ शकतात. पण गोविंद पानसरेंवर हल्ला करणा-यांना भलचात चेव चढला असून नवीन राज्यसरकारने हे चित्र बदलावे अशी मागणी केेली.