शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

पायाभूत सुविधा कोणी केल्या?

By admin | Updated: October 1, 2014 02:23 IST

भारतामध्ये उद्योगासाठी पूरक वातावरण आहे. पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी अमेरिकेतील उद्योजकांना करीत आहेत.

तुळजापूर : भारतामध्ये उद्योगासाठी पूरक वातावरण आहे. पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी अमेरिकेतील उद्योजकांना करीत आहेत. पण हे पूरक वातावरण, पायाभूत सुविधा कोणी निर्माण केल्या, कॉंग्रेसनेच ना, असा सवाल कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणो यांनी केला.
   तुळजापूर येथे मंगळवारी काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या विराट सभेला 3क् हजारांहून अधिक नागरिकांची उपस्थिती होती. 11 वाजताची नियोजित सभा दुपारी 1.3क् वाजण्याच्या सुमारास सुरु झाली. तरीही हजारोंचा जनसमुदाय जागेवरुन हललेला नव्हता. नवरात्रोत्सवामुळे तुळजापुरात राज्यभरातून आलेले भाविक आणि त्यातच काँग्रेस कार्यकत्र्याची गर्दी यामुळे सभा संपल्यानंतर तुळजापुरातील वाहतूक व्यवस्था सुमारे तासभर ठप्प झाली होती. 
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, महाराष्ट्र कालही क्रमांक एकवर होता आणि भविष्यातही काँग्रेसच्या नेतृत्वाखाली देशात अग्रभागी राहिल. सर्वच पक्ष स्वबळावर लढणार असल्याने मतदारांनी संधी म्हणून याकडे पहायला हवे.काँग्रेस सत्तेत आल्यास महाराष्ट्राच्या सर्वागिण विकासाची दरवाजे खुले होतील, असे ते म्हणाले. 
स्वबळावर लढण्याचा निर्णय योग्य असल्याचे क्षणोक्षणी जाणवत असल्याचे सांगत, महाराष्ट्रातील जनता निश्चितपणो काँग्रेसच्या पाठीशी राहिल असा विश्वास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, अमित देशमुख,  बसवराज पाटील, रजनीताई पाटील, आदींची भाषणो झाली. (जिल्हा प्रतिनिधी)