शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

कोण कोणासाठी संपत नसतो

By admin | Updated: May 27, 2017 03:13 IST

राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करत असलो तरी, मी सर्वप्रथम शेतकऱ्यांचा प्रतिनिधी आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व मंत्री शिवारापर्यंत जाऊन संवाद साधत आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करत असलो तरी, मी सर्वप्रथम शेतकऱ्यांचा प्रतिनिधी आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व मंत्री शिवारापर्यंत जाऊन संवाद साधत आहेत. व्यक्तीचे काम त्याला जिवंत ठेवते. त्यामुळे कोण कोणासाठी संपत नसतो! सरकारच्या कामाची दिशा शेतकऱ्यांच्या बाजूने करण्यात मला यश आले आहे, अशा खोचक शब्दात कृषी व पणनमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी खासदार राजू शेट्टी यांना प्रत्युत्तर दिले. ढवळेश्वर (ता. खानापूर) येथे ‘उन्नत शेती समृध्द शेतकरी’ या अभियानादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, गेल्या तीस वर्षाहून अधिक काळ शेतकऱ्यांच्या बरोबर रस्त्यावरची लढाई लढत आहे. माझे नेतृत्व शेतकऱ्यांतून पुढे आलेले आहे. माझ्यामागे राजकीय वारसा नाही. केवळ शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे. खासदार राजू शेट्टी यांनी, सदाभाऊ आमच्यासाठी संपलेला विषय आहे, असे वक्तव्य केले होते. सदाभाऊ पूर्वीचे राहिले नाहीत, असे खा. शेट्टी समर्थक बोलतात.