शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
5
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
6
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
7
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
8
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
9
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
10
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
11
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
12
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
13
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
14
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
15
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
16
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
17
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
18
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
19
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
20
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...

कोण कोणासाठी संपत नसतो

By admin | Updated: May 27, 2017 03:13 IST

राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करत असलो तरी, मी सर्वप्रथम शेतकऱ्यांचा प्रतिनिधी आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व मंत्री शिवारापर्यंत जाऊन संवाद साधत आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करत असलो तरी, मी सर्वप्रथम शेतकऱ्यांचा प्रतिनिधी आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व मंत्री शिवारापर्यंत जाऊन संवाद साधत आहेत. व्यक्तीचे काम त्याला जिवंत ठेवते. त्यामुळे कोण कोणासाठी संपत नसतो! सरकारच्या कामाची दिशा शेतकऱ्यांच्या बाजूने करण्यात मला यश आले आहे, अशा खोचक शब्दात कृषी व पणनमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी खासदार राजू शेट्टी यांना प्रत्युत्तर दिले. ढवळेश्वर (ता. खानापूर) येथे ‘उन्नत शेती समृध्द शेतकरी’ या अभियानादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, गेल्या तीस वर्षाहून अधिक काळ शेतकऱ्यांच्या बरोबर रस्त्यावरची लढाई लढत आहे. माझे नेतृत्व शेतकऱ्यांतून पुढे आलेले आहे. माझ्यामागे राजकीय वारसा नाही. केवळ शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे. खासदार राजू शेट्टी यांनी, सदाभाऊ आमच्यासाठी संपलेला विषय आहे, असे वक्तव्य केले होते. सदाभाऊ पूर्वीचे राहिले नाहीत, असे खा. शेट्टी समर्थक बोलतात.