शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
2
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
3
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
4
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
5
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
6
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
7
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
8
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
9
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
10
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
11
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
12
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
13
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
14
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
15
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
16
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
17
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
18
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
19
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

विठुरायाच्या ५०० हेक्टर जमिनी गेल्या कुठे?

By admin | Updated: July 29, 2014 02:42 IST

गेल्या काहीशे वर्षांत दानशूर भक्तांनी पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास दान केलेल्या सुमारे ५०० हेक्टर जमिनींची कोणतीही नोंद मंदिर समितीकडे नसून

मुंबई : गेल्या काहीशे वर्षांत दानशूर भक्तांनी पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास दान केलेल्या सुमारे ५०० हेक्टर जमिनींची कोणतीही नोंद मंदिर समितीकडे नसून या जमिनी खासगी व्यक्तींच्या ताब्यात आहेत, अशी धक्कादायक बाब एका जनहित याचिकेच्या निमित्ताने समोर आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या जमिनींचा शोध घेण्यासाठी उच्चस्तरिय समिती नेमण्याची सूचना सोमवारी केली.हिंदू जनजागृती समितीने ही जनहित याचिका केली असून महाराष्ट्र व कर्नाटकमधील अनेक गावांमधील सुमारे ५०० हेक्टर जमिनी दानशूर भक्तांनी वेळोवेळी पंढरपूर मंदिरासाठी दान केल्या आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. खासगी व्यक्तींच्या ताब्यात असलेल्या या सर्व जमिनी मंदिर समितीने ताब्यात घेऊन त्यांचा विकास करावा आणि त्या पैशातून पंढरपूरला येणाऱ्या यात्रेकरूंना सोयी-सुविधा पुरवाव्यात, अशी त्यांची मागणी आहे. न्या. अभय ओक न्या. ए. एस. चांदूरकर यांच्या खंडपीठापुढे सोमवारी ही याचिका सुनावणीस आली तेव्हा हे प्रकरण गंभीर असल्याचे मत न्यायालयाने नोंदविले व या जमिनींचा शोध घेणे आवश्यक याहे, यावर भर दिला. या जमिनी नेमक्या कुठे आहेत, त्या सध्या कोणाच्या ताब्यात आहेत व त्यांचा काय वापर करण्यात येत आहे इत्यादी बाबींचा शोध घेण्यासाठी एक उच्चस्तरिय समिती नेमण्याची आवश्यकताही न्यायमूर्तींनी बोलून दाखविली. अशी समिती स्थापन करणार की नाही याचे उत्तर देण्यासाठी राज्य सरकार आणि मंदिर समितीस चार आठवड्यांचा वेळ देऊन सुनावणी तहकूब करण्यात आली. (प्रतिनिधी)