शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

पाणी केव्हा सोडणार?

By admin | Updated: July 6, 2016 01:59 IST

मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील पाण्याची पातळी अत्यंत कमी झाल्याने येथील नागरिकांवर घरगुती वापरासाठी पाणी मिळण्याचीही नामुश्की ओढावली आहे. त्यामुळे जायकवाडीमध्ये

मुंबई : मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील पाण्याची पातळी अत्यंत कमी झाल्याने येथील नागरिकांवर घरगुती वापरासाठी पाणी मिळण्याचीही नामुश्की ओढावली आहे. त्यामुळे जायकवाडीमध्ये नाशिक-नगरच्या धरणांतून पाणी केव्हा सोडणार, अशी विचारणा उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारकडे करत एका आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिले. मुबलक पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणांहून दुष्काळग्रस्त भागांत पाणी देण्याबाबत राज्य सरकार का विचार करत नाही? सरकारने याबाबत विचार करण्याची वेळ आली आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले.राज्य सरकार मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणाहून दुष्काळी भागात पाणी देण्याचा विचार का करत नाही, असा प्रश्न उच्च न्यायालयाने सरकारी वकिलांकडे उपस्थित केला. ‘लास वेगासमध्ये अत्यंत कमी पाऊस पडतो. त्यामुळे त्यांनी अनेक धरणे बांधली आहेत. पाण्याचा साठा कमी झाल्यास अन्य भागांतून लास वेगासच्या धरणांत पाणी सोडण्यात येते. तेथे धरणे जोडलेली आहेत. असा विचार राज्य सरकार का करू शकत नाही? याबाबत सारासार विचार करावा आणि निर्णय घ्यावा,’ असे म्हणत खंडपीठाने पुढील सुनावणी ११ जुलै रोजी ठेवली आहे. (प्रतिनिधी)