शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

पाणी केव्हा सोडणार?

By admin | Updated: July 6, 2016 01:59 IST

मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील पाण्याची पातळी अत्यंत कमी झाल्याने येथील नागरिकांवर घरगुती वापरासाठी पाणी मिळण्याचीही नामुश्की ओढावली आहे. त्यामुळे जायकवाडीमध्ये

मुंबई : मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील पाण्याची पातळी अत्यंत कमी झाल्याने येथील नागरिकांवर घरगुती वापरासाठी पाणी मिळण्याचीही नामुश्की ओढावली आहे. त्यामुळे जायकवाडीमध्ये नाशिक-नगरच्या धरणांतून पाणी केव्हा सोडणार, अशी विचारणा उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारकडे करत एका आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिले. मुबलक पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणांहून दुष्काळग्रस्त भागांत पाणी देण्याबाबत राज्य सरकार का विचार करत नाही? सरकारने याबाबत विचार करण्याची वेळ आली आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले.राज्य सरकार मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणाहून दुष्काळी भागात पाणी देण्याचा विचार का करत नाही, असा प्रश्न उच्च न्यायालयाने सरकारी वकिलांकडे उपस्थित केला. ‘लास वेगासमध्ये अत्यंत कमी पाऊस पडतो. त्यामुळे त्यांनी अनेक धरणे बांधली आहेत. पाण्याचा साठा कमी झाल्यास अन्य भागांतून लास वेगासच्या धरणांत पाणी सोडण्यात येते. तेथे धरणे जोडलेली आहेत. असा विचार राज्य सरकार का करू शकत नाही? याबाबत सारासार विचार करावा आणि निर्णय घ्यावा,’ असे म्हणत खंडपीठाने पुढील सुनावणी ११ जुलै रोजी ठेवली आहे. (प्रतिनिधी)