शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

शिक्षणमंत्री काय म्हणतात... गरिबाला शिक्षण न्हाय म्हणतात...

By admin | Updated: July 28, 2016 14:03 IST

लयं लयं लयं अत्याचार लयं लयं लयं भ्रष्टाचाऱ, मुख्यमंत्री काय म्हणतात़़ग़रिबाला शिक्षण न्हायं म्हणतात़़, शिक्षण मंत्री काय म्हणतात़ग़रिबाला शिक्षण न्हायं म्हणतात़़शिक्षण आमच्या हक्काचं

ऑलनलाइन लोकमतसोलापूर, दि. २७ : लयं लयं लयं अत्याचार लयं लयं लयं भ्रष्टाचाऱ, मुख्यमंत्री काय म्हणतात़़ग़रिबाला शिक्षण न्हायं म्हणतात़़, शिक्षण मंत्री काय म्हणतात़ग़रिबाला शिक्षण न्हायं म्हणतात़़शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापचं अशी भारदस्त घोषणा देऊन स्टुडंट्स फेडरेशन आॅफ इंडिया च्या विद्यार्थ्यांनी बुधवारी जिल्हा परिषद परिसर दणाणून सोडला़

शालेय विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती त्त्वरीत देण्यात यावी आणि शिष्यवृत्तीमध्ये महागाई निर्देशांकानुसार वाढ करावी या मागणीसाठी बुधवारी सकाळी जिल्हापरिषदेसमोर निदर्शने केली़ मागील दोन वर्षापासून प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थकीत आहे़ शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत समाजातील उपेक्षित, दुर्बल, आर्थिक मागास घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना आहेत़

त्यातील शिष्यवृत्ती ही एक योजना आहे़ ही शिष्यवृत्ती बँकेत जमा केला जातो़ मागील दोन वर्षापासून शालेय विद्यार्थ्यांना दिली जाणारी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, गुणवत्ता शिष्यवृत्ती, ओबीसी, एसबीसी शिष्यवृत्ती, एससी, एसटी विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती दिली गेली नाही़ याचा मोठा परिणाम शिक्षणावर होत आहे़ शासनाने आॅनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आणली़ राष्ट्रीयकृत बँकेत खाते काढण्यापासून आधार कार्ड देण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया करुन देखील या शिष्यवृत्या मिळत नाहीत त्यामुळे याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले़

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती नियमित व वेळेत देण्यात यावी, गुणवत्ता शिष्यवृत्ती नियमित व वेळेत द्यावी त्यात वाढ करावी, विडी कामगारांच्या पाल्यांना मिळणारी थकीत विडी शिष्यवृत्ती त्वरीत द्यावी, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती नियमित व वेळेवर द्यावी, शिष्यवृत्तीमध्ये वाढ करावी, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना नियमित व वेळेवर शिष्यवृत्ती द्यावी, शिष्यवृत्ती जमा केल्याची एक प्रत शाळेला द्यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या़या आंदोलनात दत्त चव्हाण, किशोर झेंडेकर, मिरा कांबळे, नम्रता निली, मल्लेशम कारमपुरी, शामसुंदर आडम, गणेश भोईटे, राहूल जाधव, विश्वजित बिराजदार, व्यंकटेश यनगंदूल, नविन द्यावनपल्ली यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते़